AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांचं खरं नाव माहित आहेत का? देशातील कायम चर्चेत असलेल्या ठाकरेंचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र नवननिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 56 वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांना विविध क्षेत्रातील दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांचं खरे नाव अनेक जणांना माहिती नाही. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला जाणून घ्या.

| Updated on: Jun 14, 2024 | 7:53 PM
Share
राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव केशव ठाकरे आणि आईचं नाव मधुवंती ठाकरे असं आहे. तर राज यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे.

राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव केशव ठाकरे आणि आईचं नाव मधुवंती ठाकरे असं आहे. तर राज यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे.

1 / 5
राज ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे हे सर्वांना माहित आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात असताना आपल्या भाषणांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून ते सक्रिय राजकारणात आले होतो. मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या मतभेदानंतर शिवसेना पक्ष सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.

राज ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे हे सर्वांना माहित आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात असताना आपल्या भाषणांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून ते सक्रिय राजकारणात आले होतो. मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या मतभेदानंतर शिवसेना पक्ष सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.

2 / 5
राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला रामराम करत 9 मार्च 2006 ला स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13  जागा जिंकल्या होत्या. मनसेने लढलेली पहिली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती. सर्वात यशस्वी ठरली होती कारण त्यानंतर मनसेला मोठं यश काही मिळालं नाही.

राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला रामराम करत 9 मार्च 2006 ला स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकल्या होत्या. मनसेने लढलेली पहिली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती. सर्वात यशस्वी ठरली होती कारण त्यानंतर मनसेला मोठं यश काही मिळालं नाही.

3 / 5
मनसे पक्षातील अनेक नेत्यांनी पुढे जात पक्ष बदलला. यामध्ये प्रविण दरेकर, राम कदम, वसंत गीते, वसतं मोरे आणि दिलीप लांडे या नेत्यांचा समावेश आहे. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

मनसे पक्षातील अनेक नेत्यांनी पुढे जात पक्ष बदलला. यामध्ये प्रविण दरेकर, राम कदम, वसंत गीते, वसतं मोरे आणि दिलीप लांडे या नेत्यांचा समावेश आहे. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

4 / 5
राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने मोदींविरोधात भूमिका घेतली होती. मात्र यंदाच्या लोकसभेत त्यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष यश मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने मोदींविरोधात भूमिका घेतली होती. मात्र यंदाच्या लोकसभेत त्यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष यश मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.