AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी कुटुंब कोणतं पाणी पितात? एक बाटलीची किंमत किती? त्यात काय खास? जाणून घ्या A टू Z माहिती

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी पितात आणि त्याचा मासिक खर्च किती येतो? त्यांचे फायदे आणि किंमत जाणून घ्या.

| Updated on: Jan 11, 2026 | 3:43 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली नेहमीच चर्चेचा विषय असते. अंबानी कुटुंब हे केवळ महागड्या ब्रँड्सवर नाही, तर पाण्याच्या शुद्धतेवर आणि गुणवत्तेवर लाखो रुपये खर्च करते. त्यांच्या आरोग्याचे खरे गुपित आता समोर आले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली नेहमीच चर्चेचा विषय असते. अंबानी कुटुंब हे केवळ महागड्या ब्रँड्सवर नाही, तर पाण्याच्या शुद्धतेवर आणि गुणवत्तेवर लाखो रुपये खर्च करते. त्यांच्या आरोग्याचे खरे गुपित आता समोर आले आहे.

1 / 10
तज्ज्ञांच्या मते अंबानी कुटुंब त्यांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water) आणि अल्कलाईन वॉटर (Alkaline Water) यांवर भर देते. तज्ज्ञांच्या मते, ते केवळ एकाच विशिष्ट ब्रँडवर अवलंबून नसून, पाण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य देतात.

तज्ज्ञांच्या मते अंबानी कुटुंब त्यांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water) आणि अल्कलाईन वॉटर (Alkaline Water) यांवर भर देते. तज्ज्ञांच्या मते, ते केवळ एकाच विशिष्ट ब्रँडवर अवलंबून नसून, पाण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य देतात.

2 / 10
अनेक बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि अंबानींच्या खाजगी कार्यक्रमांतील ते Aava या ब्रँडचे पाणी वापरताना दिसतात. हे पाणी अरवली पर्वतरांगांमधील नैसर्गिक स्त्रोतांमधून येते. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सिलिका यांसारखी नैसर्गिक खनिजे असतात.

अनेक बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि अंबानींच्या खाजगी कार्यक्रमांतील ते Aava या ब्रँडचे पाणी वापरताना दिसतात. हे पाणी अरवली पर्वतरांगांमधील नैसर्गिक स्त्रोतांमधून येते. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सिलिका यांसारखी नैसर्गिक खनिजे असतात.

3 / 10
या पाण्यावर कोणतीही कृत्रिम प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे त्याची नैसर्गिक चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारखे श्रीमंत व्यक्ती शरीरातील pH लेव्हल संतुलित राखण्यासाठी अल्कलाईन पाण्याचा वापर करतात.

या पाण्यावर कोणतीही कृत्रिम प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे त्याची नैसर्गिक चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारखे श्रीमंत व्यक्ती शरीरातील pH लेव्हल संतुलित राखण्यासाठी अल्कलाईन पाण्याचा वापर करतात.

4 / 10
हे पाणी शरीरातील ॲसिडिटी कमी करते आणि मेटाबॉलिझम (Metabolism) सुधारण्यास मदत करते. विशेष म्हणजे अँटिलियामध्ये प्रगत वॉटर आयनायझर्स बसवण्यात आले आहेत, जे सामान्य पाण्याचे रूपांतर हायड्रोजनयुक्त अल्कलाईन पाण्यात करतात.

हे पाणी शरीरातील ॲसिडिटी कमी करते आणि मेटाबॉलिझम (Metabolism) सुधारण्यास मदत करते. विशेष म्हणजे अँटिलियामध्ये प्रगत वॉटर आयनायझर्स बसवण्यात आले आहेत, जे सामान्य पाण्याचे रूपांतर हायड्रोजनयुक्त अल्कलाईन पाण्यात करतात.

5 / 10
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर एखादे कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर वापरत असेल, तर त्यांचा मासिक खर्च 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकतो, जो त्यांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत अत्यंत क्षुल्लक आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर एखादे कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर वापरत असेल, तर त्यांचा मासिक खर्च 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकतो, जो त्यांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत अत्यंत क्षुल्लक आहे.

6 / 10
तसेच अंबानी कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर आणि अल्कलाईन फिल्टरेशन सिस्टीम वापरत असतील तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पाण्याच्या देखभालीचा आणि शुद्धतेचा खर्च वार्षिक 30 ते 35 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

तसेच अंबानी कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर आणि अल्कलाईन फिल्टरेशन सिस्टीम वापरत असतील तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पाण्याच्या देखभालीचा आणि शुद्धतेचा खर्च वार्षिक 30 ते 35 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

7 / 10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारख्या व्यक्तींसाठी पाण्याचा खर्च हा त्यांच्या आरोग्यातील गुंतवणूक असतो. शुद्ध पाणी केवळ तहान भागवत नाही, तर शरीराचे रक्षण करून प्रतिकारशक्ती टिकवून ठेवते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारख्या व्यक्तींसाठी पाण्याचा खर्च हा त्यांच्या आरोग्यातील गुंतवणूक असतो. शुद्ध पाणी केवळ तहान भागवत नाही, तर शरीराचे रक्षण करून प्रतिकारशक्ती टिकवून ठेवते.

8 / 10
बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, अंबानी कुटुंबाकडून वापरल्या जाणाऱ्या आवा (Aava) नॅचरल मिनरल वॉटरच्या एका बाटलीची किंमत त्याचे कोणत्या स्वरूपात पॅकेजिंग आहे यावर अवलंबून असते. या पाण्याच्या ७५० मिलीच्या काचेच्या (Premium Glass Bottle) एका बाटलीची किंमत साधारणपणे 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आहे.

बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, अंबानी कुटुंबाकडून वापरल्या जाणाऱ्या आवा (Aava) नॅचरल मिनरल वॉटरच्या एका बाटलीची किंमत त्याचे कोणत्या स्वरूपात पॅकेजिंग आहे यावर अवलंबून असते. या पाण्याच्या ७५० मिलीच्या काचेच्या (Premium Glass Bottle) एका बाटलीची किंमत साधारणपणे 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आहे.

9 / 10
तर, त्यांच्या प्लास्टिक बाटल्यांचे दर प्रति नग 439 पासून 15000 रुपयांपर्यंत आहेत. अंबानी कुटुंब प्रामुख्याने ज्या नॅचरल अल्कलाईन श्रेणीतील पाण्याचा वापर करते, त्याचा प्रति लिटर खर्च साधारण अत्यंत उच्च श्रेणीत मोडतो.

(डिस्कलेमर: सदर माहिती विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. अंबानी कुटुंबाने याबाबत किंवा विशिष्ट ब्रँडच्या वापराबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.)

तर, त्यांच्या प्लास्टिक बाटल्यांचे दर प्रति नग 439 पासून 15000 रुपयांपर्यंत आहेत. अंबानी कुटुंब प्रामुख्याने ज्या नॅचरल अल्कलाईन श्रेणीतील पाण्याचा वापर करते, त्याचा प्रति लिटर खर्च साधारण अत्यंत उच्च श्रेणीत मोडतो. (डिस्कलेमर: सदर माहिती विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. अंबानी कुटुंबाने याबाबत किंवा विशिष्ट ब्रँडच्या वापराबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.)

10 / 10
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं