AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mushroom : आता मशरूचे लाडू, बिस्कीट, जलेबी आणि बर्फी खा; तंदुरुस्त राहा

शेतकरी फक्त मिठाई नाही तर इतर डिशेसही तयार करतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चवीने ते खातात आणि दुसऱ्यांनाही विकतात.

| Updated on: Jun 06, 2023 | 7:21 PM
Share
बिहारमध्ये मशरूमची शेती मोठ्या प्रमाणात होते. २०२१-२२ ला बिहारच्या शेतकऱ्यांनी २८ हजार टन मशरूमचे उत्पादन काढले होते. विशेषता उत्तर बिहारमध्ये शेतकरी मशरूमची शेती करतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मशरूमचे लाडू खाल्यास त्याचा स्वाद काही खास असतो.

बिहारमध्ये मशरूमची शेती मोठ्या प्रमाणात होते. २०२१-२२ ला बिहारच्या शेतकऱ्यांनी २८ हजार टन मशरूमचे उत्पादन काढले होते. विशेषता उत्तर बिहारमध्ये शेतकरी मशरूमची शेती करतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मशरूमचे लाडू खाल्यास त्याचा स्वाद काही खास असतो.

1 / 5
बिहारच्या सरकारने मशरूम शेतीसाठी प्रोत्साहित केले. मशरूम शेतीवर ५० टक्के अनुदान दिले जाते. बिहारमध्ये मशरूमच्या लोंणच्यासह अनेक प्रोडक्ट तयार केले जातात.

बिहारच्या सरकारने मशरूम शेतीसाठी प्रोत्साहित केले. मशरूम शेतीवर ५० टक्के अनुदान दिले जाते. बिहारमध्ये मशरूमच्या लोंणच्यासह अनेक प्रोडक्ट तयार केले जातात.

2 / 5
बिहारचे शेतकरी फक्त मिठाई नाही तर इतर डिशेसही तयार करतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चवीने ते खातात आणि दुसऱ्यांनाही विकतात.

बिहारचे शेतकरी फक्त मिठाई नाही तर इतर डिशेसही तयार करतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चवीने ते खातात आणि दुसऱ्यांनाही विकतात.

3 / 5
ठेकुआ नावाचा पदार्थ बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. तो गव्हाच्या आट्यापासून तयार केला जातो. परंतु, मशरूमचा वापर करून टेस्टी ठेकुआ तयार केला जातो.

ठेकुआ नावाचा पदार्थ बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. तो गव्हाच्या आट्यापासून तयार केला जातो. परंतु, मशरूमचा वापर करून टेस्टी ठेकुआ तयार केला जातो.

4 / 5
मशरूमचे नाव ऐकताच स्वाद नजरेसमोर येतो. लोकांना असं वाटते की, मशरूमची फक्त भाजी बनवण्यात येते. आता मशरूमपासून जलेबी, बिस्टीक, लाडू, पेढा, बर्फी यासह अनेक स्वीट्स तयार केले जातात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे.

मशरूमचे नाव ऐकताच स्वाद नजरेसमोर येतो. लोकांना असं वाटते की, मशरूमची फक्त भाजी बनवण्यात येते. आता मशरूमपासून जलेबी, बिस्टीक, लाडू, पेढा, बर्फी यासह अनेक स्वीट्स तयार केले जातात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.