AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडोल असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असेही मोदी म्हणाले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन देखील केले.

| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 10:21 AM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडोल असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असेही मोदी म्हणाले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन देखील केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडोल असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असेही मोदी म्हणाले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन देखील केले.

1 / 8
केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे

2 / 8
देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे.

देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे.

3 / 8
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. आम्ही रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडले. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू शकतो.

शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. आम्ही रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडले. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू शकतो.

4 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर आहेत

5 / 8
कृषी कायदे मागे घेण्यात आले असले तरी हमीभावाबाबत समितीची नेमणूक करुन योग्य दर दिला जाणार आहे.

कृषी कायदे मागे घेण्यात आले असले तरी हमीभावाबाबत समितीची नेमणूक करुन योग्य दर दिला जाणार आहे.

6 / 8
मोदी कॅबिनेटची आज महत्वाची बैठक, तीन कृषी कायदे रद्द करण्यावर शिक्कामोर्तब

मोदी कॅबिनेटची आज महत्वाची बैठक, तीन कृषी कायदे रद्द करण्यावर शिक्कामोर्तब

7 / 8
केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे

8 / 8
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.