Photo : जुनं ते सोनं; ‘या’ आहेत देशातील सर्वात जुन्या कंपन्या

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. (Old is gold, these are the oldest companies of India )

| Updated on: Nov 18, 2020 | 2:15 PM
भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

1 / 7
देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना  284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना 284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

2 / 7
 दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

3 / 7
'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

4 / 7
देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

5 / 7
'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

6 / 7
'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.