AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : जुनं ते सोनं; ‘या’ आहेत देशातील सर्वात जुन्या कंपन्या

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. (Old is gold, these are the oldest companies of India )

| Updated on: Nov 18, 2020 | 2:15 PM
Share
भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

1 / 7
देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना  284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना 284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

2 / 7
 दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

3 / 7
'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

4 / 7
देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

5 / 7
'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

6 / 7
'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

7 / 7
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.