Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?
जळगाव : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर सर्वाधिक नुकसान हे फळ बागायतदारांचे झाले आहे. ऐन फळधारणा आणि मोहर लागण्याच्या अवस्थेतच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. आता कुठे वातावरण निवळले आहे तर वाढत्या थंडीमुळे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात थंडीचा परिणाम थंडीमुळे केळीवर करपा, चरका रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळीचे नवतीची पानेही फाटली असून केळी उत्पन्नावर घट होत आहे. निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे केळी उत्पादक शेतकरी जीवापाड मेहनत करूनही आता झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
