AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?

जळगाव : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर सर्वाधिक नुकसान हे फळ बागायतदारांचे झाले आहे. ऐन फळधारणा आणि मोहर लागण्याच्या अवस्थेतच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. आता कुठे वातावरण निवळले आहे तर वाढत्या थंडीमुळे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात थंडीचा परिणाम थंडीमुळे केळीवर करपा, चरका रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळीचे नवतीची पानेही फाटली असून केळी उत्पन्नावर घट होत आहे. निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे केळी उत्पादक शेतकरी जीवापाड मेहनत करूनही आता झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 10, 2022 | 12:09 PM
Share
करपा रोगाचा प्रादुर्भाव :  वातावरणात बदल झाला की, करपा रोग हा ठरलेला आहे. केळीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केळीच्या पानाला आणि खोडालाच धोका निर्माण झाला होता. केळीचे नवतीची पाने फाटली असून आता अंतिम टप्प्यातील न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

करपा रोगाचा प्रादुर्भाव : वातावरणात बदल झाला की, करपा रोग हा ठरलेला आहे. केळीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केळीच्या पानाला आणि खोडालाच धोका निर्माण झाला होता. केळीचे नवतीची पाने फाटली असून आता अंतिम टप्प्यातील न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

1 / 5
वातावरण बदलाचा फटका : फळबागा ऐन बहरात असताना सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा अद्यापही कायम आहे. सुरवातीला अवकाळी पाऊस नंतर अतिवृष्टी, गारपिट आणि आता वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम फळबागांवर होत आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण केलेला खर्च आणि वर्षभराच्या मेहनतीचे काय हा सवाल कायम आहे.

वातावरण बदलाचा फटका : फळबागा ऐन बहरात असताना सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा अद्यापही कायम आहे. सुरवातीला अवकाळी पाऊस नंतर अतिवृष्टी, गारपिट आणि आता वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम फळबागांवर होत आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण केलेला खर्च आणि वर्षभराच्या मेहनतीचे काय हा सवाल कायम आहे.

2 / 5
थंडीत वाढ झाल्याने निर्यातही लांबवणीवर पडत आहे. पण मागणी अधिक असल्याने याचा दरावर काही परिणाम होणार नाही

थंडीत वाढ झाल्याने निर्यातही लांबवणीवर पडत आहे. पण मागणी अधिक असल्याने याचा दरावर काही परिणाम होणार नाही

3 / 5
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे: वाढत्या रोगामुळे उपाययोजना काय करावी हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. शिवाय आता नुकसान म्हणजे थेट उत्पादनावरच परिणाम. वाढत्या थंडीमुळे करपा, चरका आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे: वाढत्या रोगामुळे उपाययोजना काय करावी हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. शिवाय आता नुकसान म्हणजे थेट उत्पादनावरच परिणाम. वाढत्या थंडीमुळे करपा, चरका आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

4 / 5
जळगाव जिल्ह्यामध्ये अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागांचे नुकसान होत आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागांचे नुकसान होत आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...