AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाटांवर अभियांत्रिकीचा चमत्कार, देशातील पहिला उभा-लिफ्ट सागरी पूल तयार, काय आहे विशेष

Pamban Bridge inauguration: भारताचा अभियांत्रिकी चमत्कार म्हणून आणखी एका पुलाची वर्णन करावे लागेल. हा पूल इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे भारतातील पहिल्या उभ्या-लिफ्ट समुद्री पूल पांबनचे उद्घाटन केले.

| Updated on: Apr 06, 2025 | 4:56 PM
Share
रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पांबन पूलचा समावेश केला आहे. हा पूल केवळ तांत्रिक कामगिरीच नाही तर तमिळ संस्कृती, भाषा आणि प्राचीन सभ्यतेच्या वारशाशीही घट्ट जोडलेला आहे. उच्च दर्जाचे पेंट आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरले आहे. त्यामुळे ते अधिक टिकाऊ होईल.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पांबन पूलचा समावेश केला आहे. हा पूल केवळ तांत्रिक कामगिरीच नाही तर तमिळ संस्कृती, भाषा आणि प्राचीन सभ्यतेच्या वारशाशीही घट्ट जोडलेला आहे. उच्च दर्जाचे पेंट आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरले आहे. त्यामुळे ते अधिक टिकाऊ होईल.

1 / 5
पांबन पुलाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तमिळ इतिहास आणि संस्कृतीचा एक महान वास्तुशिल्प चमत्कार हा पूल आहे.  भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. तो संपूर्ण भारताला समर्पित केला गेला.

पांबन पुलाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तमिळ इतिहास आणि संस्कृतीचा एक महान वास्तुशिल्प चमत्कार हा पूल आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. तो संपूर्ण भारताला समर्पित केला गेला.

2 / 5
1914 मध्ये बांधलेला जुना पांबन पूल खराब झाला होता. यामुळे डिसेंबर 2022 मध्ये तो पूल बंद करण्यात आला. आता नव्या तंत्रज्ञानाने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. 550 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला. या नवीन पुलावर पॉलीसिलॉक्सेन कोटिंग बसवण्यात आले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या गंजापासून पुलाचे संरक्षण होईल.

1914 मध्ये बांधलेला जुना पांबन पूल खराब झाला होता. यामुळे डिसेंबर 2022 मध्ये तो पूल बंद करण्यात आला. आता नव्या तंत्रज्ञानाने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. 550 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला. या नवीन पुलावर पॉलीसिलॉक्सेन कोटिंग बसवण्यात आले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या गंजापासून पुलाचे संरक्षण होईल.

3 / 5
समुद्रावर बांधलेला हा भारतातील पहिला उभा लिफ्ट पूल आहे. हा पूल 2.08 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यात 99 स्पॅन आणि 72.5 मीटर लांबीचा लिफ्ट स्पॅन आहे. जे 17 मीटरपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे मोठी जहाजे आरामात जाऊ शकतात. स्टेनलेस स्टीलचा वापरामुळे मजबुतीकरण आले आहे.

समुद्रावर बांधलेला हा भारतातील पहिला उभा लिफ्ट पूल आहे. हा पूल 2.08 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यात 99 स्पॅन आणि 72.5 मीटर लांबीचा लिफ्ट स्पॅन आहे. जे 17 मीटरपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे मोठी जहाजे आरामात जाऊ शकतात. स्टेनलेस स्टीलचा वापरामुळे मजबुतीकरण आले आहे.

4 / 5
पांबन पूल रामेश्वरमला मुख्य भूभागाशी जोडतो. त्याच ठिकाणी रामायणानुसार रामसेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली. रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे या पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाला 2019 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती.

पांबन पूल रामेश्वरमला मुख्य भूभागाशी जोडतो. त्याच ठिकाणी रामायणानुसार रामसेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली. रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे या पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाला 2019 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.