Zodiac | कोणाचं ऐकतील तर शपथ! असेच असतात या राशीचे लोक, कुठे तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

आपल्या सर्वांमध्ये किमान एक सवय असते जी आपल्या सभोवतालच्या लोकांना सर्वात जास्त त्रास देते. राशीचक्रातील काही राशी या सर्वात त्रासदायक असतात. या लोकांमुळे सर्वांना खूप त्रास होतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Updated on: Feb 12, 2022 | 2:44 PM
धनु राशीच्या लोकांना असे वाटत असते की  त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ते लोकांचा अनादर देखील करू शकतात.

धनु राशीच्या लोकांना असे वाटत असते की त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ते लोकांचा अनादर देखील करू शकतात.

1 / 7
कर्क राशीमध्ये शिस्त आणि वक्तशीरपणाचा अभाव असतो. ते नेहमी सर्वकडे उशीर पोहचतात. त्यांचा हा स्वभाव इतरांना खूप राग देतो.

कर्क राशीमध्ये शिस्त आणि वक्तशीरपणाचा अभाव असतो. ते नेहमी सर्वकडे उशीर पोहचतात. त्यांचा हा स्वभाव इतरांना खूप राग देतो.

2 / 7
कुंभ राशीला कधीकधी खूप अभिमान वाटू शकतो. त्यांचा अभिमान दुखावला गेल्यास ते आक्रमकही होऊ शकतात.

कुंभ राशीला कधीकधी खूप अभिमान वाटू शकतो. त्यांचा अभिमान दुखावला गेल्यास ते आक्रमकही होऊ शकतात.

3 / 7
 सिंह राशींच्या व्यक्तींना स्वतःला सर्व माहित असतं असंच वागत असतात. ते टीका सहन करु शकत नाहीत आणि कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून टीका होत असेल तर ते कधीही स्वीकारु शकत नाही.

सिंह राशींच्या व्यक्तींना स्वतःला सर्व माहित असतं असंच वागत असतात. ते टीका सहन करु शकत नाहीत आणि कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून टीका होत असेल तर ते कधीही स्वीकारु शकत नाही.

4 / 7
मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा खोटे बोलतात. त्यांना असे वाटते की प्रत्येकाला संपूर्ण सत्य सांगण्यापेक्षा खोटे बोलणे आणि लपवणे चांगले आहे. त्यांच्या या स्वभावाचा इतरांना त्रास होतो.

मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा खोटे बोलतात. त्यांना असे वाटते की प्रत्येकाला संपूर्ण सत्य सांगण्यापेक्षा खोटे बोलणे आणि लपवणे चांगले आहे. त्यांच्या या स्वभावाचा इतरांना त्रास होतो.

5 / 7
वृषभ लोकांवर सहज विश्वास ठेवतो. विचार न करता ते सर्व रहस्य उघड करतात. या सवयीमुळे त्यांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते पण ही सवय कधीही बदलत नाही.

वृषभ लोकांवर सहज विश्वास ठेवतो. विचार न करता ते सर्व रहस्य उघड करतात. या सवयीमुळे त्यांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते पण ही सवय कधीही बदलत नाही.

6 / 7
वृश्चिक,राशीचे लोक अनेकदा लोकांचा विश्वास तोडतात . ते फक्त स्व:ताचेच असतात.  म्हणूनच ते नेहमी त्यांच्यासाठी सर्वोत्तम निवडतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

वृश्चिक,राशीचे लोक अनेकदा लोकांचा विश्वास तोडतात . ते फक्त स्व:ताचेच असतात. म्हणूनच ते नेहमी त्यांच्यासाठी सर्वोत्तम निवडतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.