AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 85 व्या वर्षी अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actor Soumitra Chatterjee passes away at the age of 85)

| Updated on: Nov 15, 2020 | 4:10 PM
Share
नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

1 / 5
सत्यजीत राय यांच्या “अपूर संसार” या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

सत्यजीत राय यांच्या “अपूर संसार” या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

2 / 5
जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी 6 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी 6 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

3 / 5
वयाच्या  85 व्या वर्षी सौमित्र चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रक्तातील यूरिया आणि सोडियमचे प्राण वाढले होते.

वयाच्या 85 व्या वर्षी सौमित्र चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रक्तातील यूरिया आणि सोडियमचे प्राण वाढले होते.

4 / 5
सौमित्र चॅटर्जी यांनी प्रामुख्यानं बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं वेगळ स्थान होते.

सौमित्र चॅटर्जी यांनी प्रामुख्यानं बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं वेगळ स्थान होते.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.