AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी थेट रणांगणात; जवानांची भेट घेण्यासाठी पोहोचले या एअरबेसवर

दहशतवादाविरोधातील ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या आदमपूर एअरबेसवर जवानांच्या भेटीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

| Updated on: May 13, 2025 | 1:02 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. यावेळी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती दिली. त्याचसोबत त्यांनी जवानांशी संवादसुद्धा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. यावेळी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती दिली. त्याचसोबत त्यांनी जवानांशी संवादसुद्धा साधला.

1 / 5
भारतातील सर्वांत मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर एअरबेस हे दुसरं सर्वांत मोठं एअरबेस आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरबेसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारतातील सर्वांत मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर एअरबेस हे दुसरं सर्वांत मोठं एअरबेस आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरबेसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2 / 5
भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. पंजाबमधील आदमपूर एअरबेसचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याचं पाकिस्तानी लष्कराचे मुख्य प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं होतं.

भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. पंजाबमधील आदमपूर एअरबेसचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याचं पाकिस्तानी लष्कराचे मुख्य प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं होतं.

3 / 5
परंतु भारताचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की आपले सर्व लष्करी तळ आणि आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत. यावरून कोणत्याही एअरबेसला कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, हे स्पष्ट झालं.

परंतु भारताचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की आपले सर्व लष्करी तळ आणि आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत. यावरून कोणत्याही एअरबेसला कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, हे स्पष्ट झालं.

4 / 5
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.