AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : रोहित पवार सीमा लढ्यातील नेते दीपक दळवी यांच्या भेटीला

रोहित पवार सीमा लढ्यातील नेते दीपक दळवी यांच्या भेटीला...

| Updated on: Dec 13, 2022 | 3:04 PM
Share
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात गेले आहेत.

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात गेले आहेत.

1 / 5
बेळगावमधील मराठी बांधवांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या.

बेळगावमधील मराठी बांधवांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या.

2 / 5
महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेत त्यांची चौकशी केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेत त्यांची चौकशी केली.

3 / 5
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर रोहित पवार यांनी दीपक दळवी यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर रोहित पवार यांनी दीपक दळवी यांच्याशी चर्चा केली.

4 / 5
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचं बदलतं रूप आणि पर्याय याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचं बदलतं रूप आणि पर्याय याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.