AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम

19 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारं गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. ज्याच्या प्रत्येक शब्दात आहे प्रेमाची भावना. आजही लाखो लोक ऐकतात.

| Updated on: Jun 18, 2026 | 4:37 PM
Share
बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात.

बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात.

1 / 5
अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले हे गाणं आजही श्रोत्यांना तितकाच आनंद आणि समाधान देते.

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले हे गाणं आजही श्रोत्यांना तितकाच आनंद आणि समाधान देते.

2 / 5
‘बोल ना हल्के हल्के’ हे गाणे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायले आहे. दोघांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच आध्यात्मिक झळाळी प्राप्त झाली आहे.

‘बोल ना हल्के हल्के’ हे गाणे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायले आहे. दोघांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच आध्यात्मिक झळाळी प्राप्त झाली आहे.

3 / 5
हे लोकप्रिय गाणं प्रीती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यामधील दोघांची साधी, नैसर्गिक आणि हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भावते.

हे लोकप्रिय गाणं प्रीती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यामधील दोघांची साधी, नैसर्गिक आणि हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भावते.

4 / 5
प्रदर्शनानंतर ‘बोल ना हल्के हल्के’ने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. कालांतराने अनेक नवीन गाणी आली, संगीताचे ट्रेंड बदलले, मात्र या गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. आजही हे गीत प्रेम, आठवणी आणि भावनांचा अनुभव देणाऱ्या सर्वोत्तम रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

प्रदर्शनानंतर ‘बोल ना हल्के हल्के’ने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. कालांतराने अनेक नवीन गाणी आली, संगीताचे ट्रेंड बदलले, मात्र या गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. आजही हे गीत प्रेम, आठवणी आणि भावनांचा अनुभव देणाऱ्या सर्वोत्तम रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला