AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर

राहुल वैद्यने अखेर क्रिकेटर विराट कोहलीसोबतचा वाद मिटवल्याचं दिसून येत आहे. विराटनेही त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे. यानंतर राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विराटचे आभार मानले आहेत.

| Updated on: May 18, 2025 | 4:20 PM
Share
गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हटलं होतं. यावरून त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली होती. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे.

गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हटलं होतं. यावरून त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली होती. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे.

1 / 5
विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्वआहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो', अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे.

विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्वआहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो', अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे.

2 / 5
'ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सदबुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही', अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

'ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सदबुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही', अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

3 / 5
या पोस्टमध्ये राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. "विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत", असं त्याने पुढे म्हटलंय.

या पोस्टमध्ये राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. "विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत", असं त्याने पुढे म्हटलंय.

4 / 5
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं सांगितल्यानंतर राहुलने त्याच्या चाहत्यांनाही सुनावलं होतं. "विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत", असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर विकास कोहलीने राहुलसाठी पोस्ट लिहिली होती. एवढी मेहनत आपल्या गाण्यावर घेतली असती तर कदाचित प्रसिद्ध झाला असला, अशी टीका विकासने केली होती.

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं सांगितल्यानंतर राहुलने त्याच्या चाहत्यांनाही सुनावलं होतं. "विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत", असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर विकास कोहलीने राहुलसाठी पोस्ट लिहिली होती. एवढी मेहनत आपल्या गाण्यावर घेतली असती तर कदाचित प्रसिद्ध झाला असला, अशी टीका विकासने केली होती.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.