Raigad: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात ; पोलिसांना दिला हाय अलर्ट

अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

| Updated on: Aug 19, 2022 | 1:25 PM
महाराष्ट्रत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद रित्या आढळून आल्याने  खळबळ  निर्माण  झाली होती. यानंतर रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा  रक्षक  तैनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद रित्या आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. यानंतर रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आली आहे.

1 / 5
 या घटनेनंतर  मुंबईसह रायगड जिल्ह्यात   हाय अर्लट देण्यात आला आहे.  पोलिसांना ही बोट  ताब्यातघेण्यात आली आहे.  रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या  किनाऱ्यावर मच्छीमारांना ही  बोट आढळून आली  होती. यामध्ये एके 47  च्या 3 रायफल तसेच रायफल दारूगोळा  व   कागदपत्रे अधून आली आहेत.

या घटनेनंतर मुंबईसह रायगड जिल्ह्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. पोलिसांना ही बोट ताब्यातघेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर मच्छीमारांना ही बोट आढळून आली होती. यामध्ये एके 47 च्या 3 रायफल तसेच रायफल दारूगोळा व कागदपत्रे अधून आली आहेत.

2 / 5
ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  ही युरोपला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने लोकांना बाहेर काढण्यात आले.

ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही युरोपला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने लोकांना बाहेर काढण्यात आले.

3 / 5
याघटनेनंतर श्रीवर्धन (रायगड) च्या आमदार आदिती तटकरे यांनी  घटनेची  दाखल घेत  सरकारने एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तातडीने नेमावे, अशी मागणी   मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याघटनेनंतर श्रीवर्धन (रायगड) च्या आमदार आदिती तटकरे यांनी घटनेची दाखल घेत सरकारने एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तातडीने नेमावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

4 / 5
अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.