AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमजान महिन्यातील विविध शहरातील सेहरी अन् इफ्ताराच्या वेळा

Ramadan 2024 Timetable: इस्लाम धर्मात रमजान हा पवित्र महिना मानला जातो. यामुळे मुस्लिम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास केला जातो आणि नंतर ईद साजरी केली जाते. भारतात 12 मार्च पासून रमजान सुरु होत आहे. वेळापत्रकातील वेळेनुसार सेहरी १० मिनिट लवकर करा तर इफ्तार २ मिनिटे उशिरा करा.

| Updated on: Mar 11, 2024 | 3:52 PM
Share
शाबान महिन्यानंतर रमजान सुरू होतो. यावेळी शाबान महिना 9 मार्च किंवा 10 मार्च रोजी संपत आहे.  सौदी अरेबियात रमजानचा चंद्र दिसताच दुसऱ्या दिवशी भारतात पहिला रोजा पाळला जातो. या महिन्यात कोणत्या शहरात महाराष्ट्रातील विविध शहरातील सेहरी आणि इफ्तारचे वेळापत्रक.

शाबान महिन्यानंतर रमजान सुरू होतो. यावेळी शाबान महिना 9 मार्च किंवा 10 मार्च रोजी संपत आहे. सौदी अरेबियात रमजानचा चंद्र दिसताच दुसऱ्या दिवशी भारतात पहिला रोजा पाळला जातो. या महिन्यात कोणत्या शहरात महाराष्ट्रातील विविध शहरातील सेहरी आणि इफ्तारचे वेळापत्रक.

1 / 6
चंद्राच्या दर्शनावर रमजान अवलंबून असतो. चंद्रकोर पाहण्याला इस्लाममध्ये धार्मिक महत्त्व आहे. पवित्र महिना अधिकृतपणे या निरीक्षणाने सुरू होतो आणि समाप्त होतो. ज्या दिवशी समाप्त होतो, त्या दिवशी ईद साजरी केली जाते.

चंद्राच्या दर्शनावर रमजान अवलंबून असतो. चंद्रकोर पाहण्याला इस्लाममध्ये धार्मिक महत्त्व आहे. पवित्र महिना अधिकृतपणे या निरीक्षणाने सुरू होतो आणि समाप्त होतो. ज्या दिवशी समाप्त होतो, त्या दिवशी ईद साजरी केली जाते.

2 / 6
रमजान महिनाभर असतो. परंतु त्या महिन्यात किती दिवस असतील हे चंद्रावर अवलंबून असते. मार्च महिन्यात सुरु झालेला रमजान महिना एप्रिलमध्ये संपणार आहे.  9 किंवा 10 एप्रिल 2024 रोजी रमजान संपणार आहे. त्या दिवशी ईद साजरी होईल.

रमजान महिनाभर असतो. परंतु त्या महिन्यात किती दिवस असतील हे चंद्रावर अवलंबून असते. मार्च महिन्यात सुरु झालेला रमजान महिना एप्रिलमध्ये संपणार आहे. 9 किंवा 10 एप्रिल 2024 रोजी रमजान संपणार आहे. त्या दिवशी ईद साजरी होईल.

3 / 6
इस्लाम धर्मात रमजान महिन्यात उपवास ठेवले जातात. उपवासाच्या वेळी सेहरी म्हणजे सूर्योदयापूर्वी केली जाते. त्यानंतर दिवसभर काहीच खात पित नाही. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर इफ्तारच्या वेळी उपवास सोडला जातो.

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात उपवास ठेवले जातात. उपवासाच्या वेळी सेहरी म्हणजे सूर्योदयापूर्वी केली जाते. त्यानंतर दिवसभर काहीच खात पित नाही. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर इफ्तारच्या वेळी उपवास सोडला जातो.

4 / 6
रमजान महिन्याचा उपवास करणाऱ्यांना रोज पाच वेळा नमाज अदा करणे बंधनकारक आहे. या काळात गरीब आणि गरजूंना जकात (मदत) केली जाते. रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो.

रमजान महिन्याचा उपवास करणाऱ्यांना रोज पाच वेळा नमाज अदा करणे बंधनकारक आहे. या काळात गरीब आणि गरजूंना जकात (मदत) केली जाते. रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो.

5 / 6
रमजानमधील उपवास तीन अशरमध्ये विभागले गेले आहेत. त्यात पहिले 10 दिवस दया, दुसऱ्या 10 दिवसांना आशीर्वाद तर शेवटच्या 10 दिवसांना क्षमा म्हणतात.मुस्लिम धर्मात सर्वांना रमजानमध्ये उपवास करणे अनिवार्य आहे. तथापि, लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्यांना यामध्ये सूट दिली आहे.

रमजानमधील उपवास तीन अशरमध्ये विभागले गेले आहेत. त्यात पहिले 10 दिवस दया, दुसऱ्या 10 दिवसांना आशीर्वाद तर शेवटच्या 10 दिवसांना क्षमा म्हणतात.मुस्लिम धर्मात सर्वांना रमजानमध्ये उपवास करणे अनिवार्य आहे. तथापि, लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्यांना यामध्ये सूट दिली आहे.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.