AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs SA : बर्थ डे बॉय विराटने शतकानंतर केलं पहिलं ट्विट, म्हणाला…

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. विराट कोहलीचा वाढदिवस असल्याने त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज कोहलीने सर्वांचे आभार मानले आहेत.

| Updated on: Nov 06, 2023 | 3:47 PM
Share
विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये शतक करत मोठा विक्रम नावावर केला. सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमासोबत त्याने बरोबरी केली आहे.

विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये शतक करत मोठा विक्रम नावावर केला. सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमासोबत त्याने बरोबरी केली आहे.

1 / 5
विराट कोहली याने वाढदिवसादिवशी शतक करत संपूर्ण देशाला विजयाची पार्टी दिली. विराटने आज एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

विराट कोहली याने वाढदिवसादिवशी शतक करत संपूर्ण देशाला विजयाची पार्टी दिली. विराटने आज एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

2 / 5
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

3 / 5
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

4 / 5
विराट कोहली याने शतक केल्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. विराटला देश भरातून सर्व क्षेत्रातील मोठ्या हस्तींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

विराट कोहली याने शतक केल्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. विराटला देश भरातून सर्व क्षेत्रातील मोठ्या हस्तींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.