जगातून नष्ट होण्याच्या वाटेवर असलेले हे 6 आगळे प्राणी भारतात पाहायला मिळतात…
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तसेच भारत विविध नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या असंख्य दुर्मिळ प्रजातींचे घर देखील आहे. वन्यजीवांचे हे वैविध्य पर्यटक आणि निसर्गप्रेमींना नेहमी आकर्षित करीत असते. तथापि, यापैकी बऱ्याच प्राण्यांना वाढते शहरीकरण आणि शिकारीमुळे गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांची लोकसंख्या धोकादायकपणे कमी होत चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हे प्राणी पृथ्वीवरुनच कायमचे नष्ट होणार आहेत. भारतातील सहा धोक्यात असलेल्या प्रजातींना नष्ट होण्यापूर्वी तुम्ही पाहून घ्यायला हवे अन्यथा हे प्राणी केवळ चित्रातच पाहण्याची वेळ पुढच्या पिढीवर येईल ...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
