जगातून नष्ट होण्याच्या वाटेवर असलेले हे 6 आगळे प्राणी भारतात पाहायला मिळतात…
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तसेच भारत विविध नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या असंख्य दुर्मिळ प्रजातींचे घर देखील आहे. वन्यजीवांचे हे वैविध्य पर्यटक आणि निसर्गप्रेमींना नेहमी आकर्षित करीत असते. तथापि, यापैकी बऱ्याच प्राण्यांना वाढते शहरीकरण आणि शिकारीमुळे गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांची लोकसंख्या धोकादायकपणे कमी होत चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हे प्राणी पृथ्वीवरुनच कायमचे नष्ट होणार आहेत. भारतातील सहा धोक्यात असलेल्या प्रजातींना नष्ट होण्यापूर्वी तुम्ही पाहून घ्यायला हवे अन्यथा हे प्राणी केवळ चित्रातच पाहण्याची वेळ पुढच्या पिढीवर येईल ...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सिगारेट्स पिल्याने खरंच आवाज भारदस्त होतो का ? सत्य नेमके काय ?
वजन कमी करणाऱ्यांनी एका दिवसात किती चपाती खाव्यात ?
सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ही अभिनेत्री बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर
श्वेता तिवारीला सौंदर्यामध्ये टक्कर देणारी ही अभिनेत्री कोण? 43 मध्ये दिसते तरुणींसारखी
Post Office च्या RD स्कीममध्ये दर महिना 2,800 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर किती मिळतील ?
जगातील कोणत्या देशात LPG सर्वात स्वस्त आहे ?
