AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.

| Updated on: Sep 02, 2019 | 6:42 PM
Share
मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे (Save Aarey Forest). पर्यावरण प्रेमींनंतर आता बॉलिवूड कलाकारांनीही आरेला वाचवण्यासाठी मोर्चा हाती घेतला.

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे (Save Aarey Forest). पर्यावरण प्रेमींनंतर आता बॉलिवूड कलाकारांनीही आरेला वाचवण्यासाठी मोर्चा हाती घेतला.

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shradhha Kapoor) सरकारच्या या निर्णायाचा विरोध दर्शवला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं. यावेळी पर्यावरणाच्या बचावासाठी मानवी साखळीही तयार करण्यात आली होती.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shradhha Kapoor) सरकारच्या या निर्णायाचा विरोध दर्शवला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं. यावेळी पर्यावरणाच्या बचावासाठी मानवी साखळीही तयार करण्यात आली होती.

2 / 8
श्रद्धाने आरेतील झाडांना वाचवण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

श्रद्धाने आरेतील झाडांना वाचवण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

3 / 8
मला या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी हे विरोध प्रदर्शन करण्यात आलं, असं श्रद्धाने सांगितलं.

मला या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी हे विरोध प्रदर्शन करण्यात आलं, असं श्रद्धाने सांगितलं.

4 / 8
मला आशा आहे की, हा आदेश परत घेण्यात येईल. हे खरंच आश्चर्यकारक आहे. देशात पर्यावरणाची समस्या वाढत चालली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. अशा परिस्थितीत मुंबईची फुफ्फुस कापण्यासाठी परवानगी दिली जाते, हे चुकीचे आहे. हे थांबवायला हवं, अशा भावना श्रद्धाने या विरोध प्रदर्शनावेळी व्यक्त केल्या.

मला आशा आहे की, हा आदेश परत घेण्यात येईल. हे खरंच आश्चर्यकारक आहे. देशात पर्यावरणाची समस्या वाढत चालली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. अशा परिस्थितीत मुंबईची फुफ्फुस कापण्यासाठी परवानगी दिली जाते, हे चुकीचे आहे. हे थांबवायला हवं, अशा भावना श्रद्धाने या विरोध प्रदर्शनावेळी व्यक्त केल्या.

5 / 8
या विरोध प्रदर्शनात अनेक पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला होता. यामध्ये लहान मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंतचा समावेश होता. आरेतील झाडांना वाचवण्यासाठी मानवी साखळी तयार करत या पर्यावरण प्रेमींनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपला विरोध दर्शवला.

या विरोध प्रदर्शनात अनेक पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला होता. यामध्ये लहान मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंतचा समावेश होता. आरेतील झाडांना वाचवण्यासाठी मानवी साखळी तयार करत या पर्यावरण प्रेमींनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपला विरोध दर्शवला.

6 / 8
पाहा आणखी फोटो...

पाहा आणखी फोटो...

7 / 8
पाहा आणखी फोटो...

पाहा आणखी फोटो...

8 / 8
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.