AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतर होते जादू, शरीरातला हा भाग असतो जिवंत; वाचा काय घडतं?

माणसाचा मृत्यू झाला की सर्वात अगोदर हृदय बंद पडते. पण शरीरात अशा एक भाग असतो जो मृत्यूनंतर बराच काळ जिवंत असतो. त्या अवयवाचे काम चालूच असते.

| Updated on: Dec 20, 2025 | 7:25 PM
Share
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे हृदय बंद पडते. सोबतच इतरही अवयव काम करण्याचं थांबवतात. त्यानंतर हळूहळू शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात आणि शरीराचा दुर्गंध यायला लागतो. पण मानवी शरीरात असा एक भाग असतो जो बराच वेळ जिवंत असतो.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे हृदय बंद पडते. सोबतच इतरही अवयव काम करण्याचं थांबवतात. त्यानंतर हळूहळू शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात आणि शरीराचा दुर्गंध यायला लागतो. पण मानवी शरीरात असा एक भाग असतो जो बराच वेळ जिवंत असतो.

1 / 5
मानवाचा मृत्यू होत असतो तेव्हा शरीरातील प्रत्येक अवयव मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मृत्यू जवळ आल्याने प्रत्येक अवयवाची ही लढाई संपुष्टात येते आणि हेच अवयव नंतर काम करणं बंद करतात. शरीरातील एक भाग मात्र हृदय  बंद पडल्यानंतरही काम करतच राहतो.

मानवाचा मृत्यू होत असतो तेव्हा शरीरातील प्रत्येक अवयव मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मृत्यू जवळ आल्याने प्रत्येक अवयवाची ही लढाई संपुष्टात येते आणि हेच अवयव नंतर काम करणं बंद करतात. शरीरातील एक भाग मात्र हृदय बंद पडल्यानंतरही काम करतच राहतो.

2 / 5
या भागाचे नाव आहे मानवी त्वचा. जेव्हा हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड किंवा इतर अवयव काम करायचं बंद करतात तेव्हा माणसाच्या मृत्यूनंतर त्याची त्वचा मात्र तिचे काम करतच असते. त्वचेमध्ये असणाऱ्या पेशी लवकर मरत नाहीत. त्या काही काळासाठी जिवंतच असतात.

या भागाचे नाव आहे मानवी त्वचा. जेव्हा हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड किंवा इतर अवयव काम करायचं बंद करतात तेव्हा माणसाच्या मृत्यूनंतर त्याची त्वचा मात्र तिचे काम करतच असते. त्वचेमध्ये असणाऱ्या पेशी लवकर मरत नाहीत. त्या काही काळासाठी जिवंतच असतात.

3 / 5
इतर अवयवांच्या तुलनेत त्वचेला ऑक्सीजन कमी लागतो. त्वचेला तत्काळ ऑक्सिजनची गरज नसते. त्यामुळेच मृत्यूनंतर पुढचे काही तास, कधीकधी तर मृत्यूनंतर 24 तास त्वचेमधील पेशी त्यांचे काम करत असतात. वातावरणातील आर्द्रतेला शोषून त्वचेवरच्या पेशी जमा केलेल्या उर्जेच्या जिवावर जिवंत असतात.

इतर अवयवांच्या तुलनेत त्वचेला ऑक्सीजन कमी लागतो. त्वचेला तत्काळ ऑक्सिजनची गरज नसते. त्यामुळेच मृत्यूनंतर पुढचे काही तास, कधीकधी तर मृत्यूनंतर 24 तास त्वचेमधील पेशी त्यांचे काम करत असतात. वातावरणातील आर्द्रतेला शोषून त्वचेवरच्या पेशी जमा केलेल्या उर्जेच्या जिवावर जिवंत असतात.

4 / 5
त्यामुळेच देहदानाच्या प्रक्रियेदरम्यान उशीर झाला तरीही व्यक्तीची त्वचा सुरक्षितपणे काढता येते. तसं म्हणायचंच झालं तर मानवी त्वचा ही शरीरावरील शेवटचा शिपाई असते. ती शेवटपर्यंत मृत्यूला हरवण्यासाठी लढत असते.  (इंटरनेटवर उबलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा)

त्यामुळेच देहदानाच्या प्रक्रियेदरम्यान उशीर झाला तरीही व्यक्तीची त्वचा सुरक्षितपणे काढता येते. तसं म्हणायचंच झालं तर मानवी त्वचा ही शरीरावरील शेवटचा शिपाई असते. ती शेवटपर्यंत मृत्यूला हरवण्यासाठी लढत असते. (इंटरनेटवर उबलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा)

5 / 5
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.