AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malshiras Accident : पिकअप खोल विहिरीत बुडालं अन्…8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, माळशीरस अपघातात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या विहिरीत पिकअप पडले आहे, ती विहीर पाण्याने भरलेली होती. पिकअप थेट विहिरीत गेल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 7:26 PM
Share
सोलापूरच्या माळशीरस येथे धक्कादायक घटना घडली आहे. माळशीरस येथे रस्त्याच्या लोकांनी भरलेले पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडले आहे. या अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूरच्या माळशीरस येथे धक्कादायक घटना घडली आहे. माळशीरस येथे रस्त्याच्या लोकांनी भरलेले पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडले आहे. या अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

1 / 5
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या विहिरीत पिकअप पडले आहे, ती विहीर पाण्याने भरलेली होती. पिकअप थेट विहिरीत गेल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे तेथील लोकप्रतिनीधींनी सांगितले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या विहिरीत पिकअप पडले आहे, ती विहीर पाण्याने भरलेली होती. पिकअप थेट विहिरीत गेल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे तेथील लोकप्रतिनीधींनी सांगितले आहे.

2 / 5
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ही खूपच दुर्दैवी घटना आहे. मी यंत्रणेकडून सगळी माहिती घडली आहे. ही घटना खूप गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. विहिरीला कठडे आहेत की नाही, याची माहिती मी घेत आहे. परंतु खूप अगोदरची ही विहीर आहे, अशी माहिती मला मिळाली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ही खूपच दुर्दैवी घटना आहे. मी यंत्रणेकडून सगळी माहिती घडली आहे. ही घटना खूप गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. विहिरीला कठडे आहेत की नाही, याची माहिती मी घेत आहे. परंतु खूप अगोदरची ही विहीर आहे, अशी माहिती मला मिळाली आहे.

3 / 5
अपघातात मृत्यू झालेले सगळे 8 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात घडला आहे.

अपघातात मृत्यू झालेले सगळे 8 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात घडला आहे.

4 / 5
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लोकांनी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार ही विहीर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लोकांनी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार ही विहीर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?