AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 503 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा 500 धावांचा पल्ला गाठला आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Aug 25, 2026 | 3:26 PM
Share
भारताने पाकिस्तानविरुद्ध 59 कसोटी सामन्यात 10वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. कदाचित या आकडेवारीत आणखी वाढ झाली असती. पण गेल्या काही वर्षात या दोन्ही संघात एकही कसोटी सामना झालेला नाही. (PC-PTI)

भारताने पाकिस्तानविरुद्ध 59 कसोटी सामन्यात 10वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. कदाचित या आकडेवारीत आणखी वाढ झाली असती. पण गेल्या काही वर्षात या दोन्ही संघात एकही कसोटी सामना झालेला नाही. (PC-PTI)

1 / 5
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 12 वेळा 500हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या 102 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 12 वेळा 500हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या 102 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)

2 / 5
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने 141 सामन्यात 13 वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियासाठी 500 धावांचा आकडा गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. पण भारताने ही कामगिरी 13वेळा केली आहे. (PC-PTI)

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने 141 सामन्यात 13 वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियासाठी 500 धावांचा आकडा गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. पण भारताने ही कामगिरी 13वेळा केली आहे. (PC-PTI)

3 / 5
ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाविरुद्ध भारताने 112 कसोटी सामन्यात 17वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये वरचष्मा आहे. मात्र अशा स्थितीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. (PC-PTI)

ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाविरुद्ध भारताने 112 कसोटी सामन्यात 17वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये वरचष्मा आहे. मात्र अशा स्थितीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. (PC-PTI)

4 / 5
भारताने श्रीलंकेविरुद्ध कमी सामन्यात 17 वेळा 500 धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेविरुद्ध फक्त 48 सामन्यात भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)

भारताने श्रीलंकेविरुद्ध कमी सामन्यात 17 वेळा 500 धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेविरुद्ध फक्त 48 सामन्यात भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट