AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड, भारतीय क्रिकेट इतिहासात चौथ्यांदा केलं असं

India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर फेरीतील सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त खेळी केली. तसेच चौथ्यांदा मोठी कामगिरी केली आहे.

| Updated on: Sep 11, 2023 | 10:12 PM
Share
भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. आघाडीच्या चार फलंदाजांनी मिळून 356 धावांची खेळी केली.

भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. आघाडीच्या चार फलंदाजांनी मिळून 356 धावांची खेळी केली.

1 / 6
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतक ठोकली. रोहित शर्मा याने 56, शुबमन गिलने 58 धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद 122 आणि केएल राहुल याने नाबाद 111 धावा केल्या.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतक ठोकली. रोहित शर्मा याने 56, शुबमन गिलने 58 धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद 122 आणि केएल राहुल याने नाबाद 111 धावा केल्या.

2 / 6
भारताच्या टॉप 4 फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासात चौथ्यांदा पाहायला मिळाली आहे.

भारताच्या टॉप 4 फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासात चौथ्यांदा पाहायला मिळाली आहे.

3 / 6
भारतीय फलंदाजांनी पाकिस्तान विरोधात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

भारतीय फलंदाजांनी पाकिस्तान विरोधात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

4 / 6
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

5 / 6
विराट कोहली यानेही शतकी खेळी करत वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पाचवा खेळाडू आहे.

विराट कोहली यानेही शतकी खेळी करत वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पाचवा खेळाडू आहे.

6 / 6
Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....