आशिया कप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली, पण टीम इंडियाला पैसे मिळणार नाहीत; कारण…
आशिया कप 2025 स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आमनेसामने आले आहेत. तर भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, विजेत्या संघाची यंदा चांदी होणार आहे. कारण बक्षिसाच्या रकमेत अतिरिक्त एक कोटी वाढवण्यात आले आहे. पण टीम इंडियाला ही रक्कम मिळणार नाही.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा
