आशिया कप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली, पण टीम इंडियाला पैसे मिळणार नाहीत; कारण…
आशिया कप 2025 स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आमनेसामने आले आहेत. तर भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, विजेत्या संघाची यंदा चांदी होणार आहे. कारण बक्षिसाच्या रकमेत अतिरिक्त एक कोटी वाढवण्यात आले आहे. पण टीम इंडियाला ही रक्कम मिळणार नाही.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
ना भिती, ना चिंता, जगातील हे पाच देश महिलांसाठी एकदम सुरक्षित, एकट्याने फिरू शकता
हार्दिक पांड्या याचा रोजचा डाएट काय ?
रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने काय होते ?
