आशिया कप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली, पण टीम इंडियाला पैसे मिळणार नाहीत; कारण…
आशिया कप 2025 स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आमनेसामने आले आहेत. तर भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, विजेत्या संघाची यंदा चांदी होणार आहे. कारण बक्षिसाच्या रकमेत अतिरिक्त एक कोटी वाढवण्यात आले आहे. पण टीम इंडियाला ही रक्कम मिळणार नाही.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
