AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी राजकोट स्टेडियमचं नाव बदलणार, का आणि काय ते जाणून घ्या

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव बदलण्यात येणार आहे.

| Updated on: Feb 06, 2024 | 4:18 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव बदलण्यात येणार आहे.

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव बदलण्यात येणार आहे.

1 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना राजकोटमध्ये असेल पण त्या स्टेडियमचं नाव बदलेलं असेल. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना राजकोटमध्ये असेल पण त्या स्टेडियमचं नाव बदलेलं असेल. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

2 / 7
राजकोट क्रिकेट स्टेडियमला तसं अधिकृत असं काही नाव नाही. राज्य क्रिकेट संघटनेचे म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नवं नाव काय असेल याची उत्सुकता आहे.

राजकोट क्रिकेट स्टेडियमला तसं अधिकृत असं काही नाव नाही. राज्य क्रिकेट संघटनेचे म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नवं नाव काय असेल याची उत्सुकता आहे.

3 / 7
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला ​​ ​​प्रसिद्ध क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांचे नाव देण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी क्रिकेट स्टेडियमला ​​नाव देण्यात येणार आहे.

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला ​​ ​​प्रसिद्ध क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांचे नाव देण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी क्रिकेट स्टेडियमला ​​नाव देण्यात येणार आहे.

4 / 7
क्रिकेट प्रशासक होण्यापूर्वी निरंजन शाह स्वतः क्रिकेटपटू होते. 1965 ते 1975 दरम्यान तो सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. सध्या निरंजन शहा हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत.

क्रिकेट प्रशासक होण्यापूर्वी निरंजन शाह स्वतः क्रिकेटपटू होते. 1965 ते 1975 दरम्यान तो सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. सध्या निरंजन शहा हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत.

5 / 7
भारताने राजकोटमध्ये आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. यात एका सामन्यात विजय तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

भारताने राजकोटमध्ये आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. यात एका सामन्यात विजय तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

6 / 7
कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये झाला आणि भारताने गमवला. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये, चौथा कसोटी सामना रांचीमध्ये तर पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळवली जाईल.

कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये झाला आणि भारताने गमवला. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये, चौथा कसोटी सामना रांचीमध्ये तर पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळवली जाईल.

7 / 7
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.