AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border Gavaskar Trophy : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा किंग कोण?

Border Gavaskar Trophy Head To Head Record : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत दोघांपैकी कोणता संघ वरचढ राहिला आहे? जाणून घ्या

| Updated on: Nov 21, 2024 | 7:52 PM
Share
टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबर सुरुवात होत आहे.

टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबर सुरुवात होत आहे.

1 / 6
सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या स्पर्धेच्या इतिहासात दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकलीय? हे जाणून घेऊयात.

सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या स्पर्धेच्या इतिहासात दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकलीय? हे जाणून घेऊयात.

2 / 6
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1996-1997 पासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. यंदाची ही या ट्रॉफी अंतर्गत 17 वी मालिका आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1996-1997 पासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. यंदाची ही या ट्रॉफी अंतर्गत 17 वी मालिका आहे.

3 / 6
टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफी दबदबा रहिला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला नमवत 10 वेळा ही ट्रॉफी अर्थात मालिका जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त 5 वेळाच या स्पर्धेत मालिका विजय मिळवता आला आहे. तर एक मालिका बरोबरीत राहिली आहे.

टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफी दबदबा रहिला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला नमवत 10 वेळा ही ट्रॉफी अर्थात मालिका जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त 5 वेळाच या स्पर्धेत मालिका विजय मिळवता आला आहे. तर एक मालिका बरोबरीत राहिली आहे.

4 / 6
टीम इंडियाने या स्पर्धेत गेल्या 10 वर्षात एकाहीत सत्ता राखली आहे. टीम इंडियाने सलग 4 वेळा कसोटी मालिका जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

टीम इंडियाने या स्पर्धेत गेल्या 10 वर्षात एकाहीत सत्ता राखली आहे. टीम इंडियाने सलग 4 वेळा कसोटी मालिका जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

5 / 6
टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाला सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.

टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाला सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.

6 / 6
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.