AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup जिंकूनही टीम इंडियाची झोळीत एकही पैसा नाही, कारण की…

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपद मिळवलं. पण असं असूनही टीम इंडियाला बक्षिसाची रक्कम मिळणार नाही. त्याला कारणही तसंच आहे.

| Updated on: Feb 06, 2026 | 9:58 PM
Share
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. हा सामना एकतर्फी झाला. पहिल्या डावातच या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. हा सामना एकतर्फी झाला. पहिल्या डावातच या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
अंतिम सामन्यात भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवरच गारद झाला. हा सामना भारताने 100 धावांनी जिंकला. या विजयात वैभव सूर्यवंशीचं योगदान महत्त्वाचं ठरलं. (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यात भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवरच गारद झाला. हा सामना भारताने 100 धावांनी जिंकला. या विजयात वैभव सूर्यवंशीचं योगदान महत्त्वाचं ठरलं. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
टीम इंडियाने जेतेपद मिळवलं असलं तरी आयसीसीकडून टीम इंडियाला बक्षिसाच्या रूपाने कोणतीही रक्कम मिळणार नाही. कारण आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रक्कम देत नाही. ही एक कौशल्य विकास करणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हेतू फक्त खेळाडू घडवणे आणि विकास इतकाच आहे. मागच्या कोणत्याही पर्वात बक्षिसी रक्कम दिलेली नाही. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने जेतेपद मिळवलं असलं तरी आयसीसीकडून टीम इंडियाला बक्षिसाच्या रूपाने कोणतीही रक्कम मिळणार नाही. कारण आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रक्कम देत नाही. ही एक कौशल्य विकास करणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हेतू फक्त खेळाडू घडवणे आणि विकास इतकाच आहे. मागच्या कोणत्याही पर्वात बक्षिसी रक्कम दिलेली नाही. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसीकडून बक्षिसी रक्कम मिळाली नसली तर बीसीसीआय असं करत नाही. जेतेपदानंतर बीसीसीआय काही ना काही रक्कम देते. त्यामुळे यंदाही खेळाडूंना बीसीसीआयकडून रक्कम मिळणार यात काही शंका नाही. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसीकडून बक्षिसी रक्कम मिळाली नसली तर बीसीसीआय असं करत नाही. जेतेपदानंतर बीसीसीआय काही ना काही रक्कम देते. त्यामुळे यंदाही खेळाडूंना बीसीसीआयकडून रक्कम मिळणार यात काही शंका नाही. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धेत बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 30 लाखांची रक्कम दिली होती. तसेच अंडर 19 टी20 वुमन्स वर्ल्डकप संघाला 5 कोटी दिले होते. त्यामुळे बीसीसीआय या वेळेसही रक्कम देईल यात काही शंका नाही. (Photo- BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धेत बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 30 लाखांची रक्कम दिली होती. तसेच अंडर 19 टी20 वुमन्स वर्ल्डकप संघाला 5 कोटी दिले होते. त्यामुळे बीसीसीआय या वेळेसही रक्कम देईल यात काही शंका नाही. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.