AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफ शर्यतीतून पाच संघ आऊट, जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. तीन संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. तर पाच संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत आहे. चला जाणून घेऊयात कोणते पाच संघ आऊट झाले ते

| Updated on: May 20, 2025 | 4:44 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेचे 61 सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून तीन संघांची वर्णी प्लेऑफमध्ये लागली आहे. तर पाच संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. तर प्लेऑफच्या एका जागेसाठी दोन संघात चुरस आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेचे 61 सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून तीन संघांची वर्णी प्लेऑफमध्ये लागली आहे. तर पाच संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. तर प्लेऑफच्या एका जागेसाठी दोन संघात चुरस आहे.

1 / 7
आयपीएलमध्ये आधीच 12 सामने खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 9 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन सामने जिंकले आहेत. अजूनही स्पर्धेत 2 सामने खेळायचे आहेत. हे सामने जिंकले तरी चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

आयपीएलमध्ये आधीच 12 सामने खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 9 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन सामने जिंकले आहेत. अजूनही स्पर्धेत 2 सामने खेळायचे आहेत. हे सामने जिंकले तरी चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

2 / 7
राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता उर्वरित एका सामन्यात जिंकले तरी राजस्थान रॉयल्स पुढील टप्प्यात जाऊ शकणार नाही. त्यामुळे राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता उर्वरित एका सामन्यात जिंकले तरी राजस्थान रॉयल्स पुढील टप्प्यात जाऊ शकणार नाही. त्यामुळे राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

3 / 7
सनरायझर्स हैदराबादने 12 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही.

सनरायझर्स हैदराबादने 12 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही.

4 / 7
केकेआरने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त पाच सामने जिंकले आहेत. आरसीबी विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफ मोहीमही संपली आहे. त्यामुळे शेवटचा सामना औपचारिक आहे.

केकेआरने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त पाच सामने जिंकले आहेत. आरसीबी विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफ मोहीमही संपली आहे. त्यामुळे शेवटचा सामना औपचारिक आहे.

5 / 7
लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित दोन सामने जिंकले तरी लखनौ सुपरजायंट्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित दोन सामने जिंकले तरी लखनौ सुपरजायंट्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

6 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ एका स्थानासाठी स्पर्धा करत आहेत. मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यापैकी एक संघ चौथा संघ म्हणून प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. (सर्व फोटो- BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ एका स्थानासाठी स्पर्धा करत आहेत. मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यापैकी एक संघ चौथा संघ म्हणून प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. (सर्व फोटो- BCCI/IPL)

7 / 7
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.