AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : हार्दिक पांड्या आशिया कपच्या अंतिम फेरीत ठोकणार शतक, फक्त इतकं केलं की झालं…

आशिया कप 2025 स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. फलंदाजीत फार काही केलं नाही. पण गोलंदाजीत योगदान देत आहे. आता अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 9:25 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.