AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : हार्दिक पांड्या आशिया कपच्या अंतिम फेरीत ठोकणार शतक, फक्त इतकं केलं की झालं…

आशिया कप 2025 स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. फलंदाजीत फार काही केलं नाही. पण गोलंदाजीत योगदान देत आहे. आता अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 9:25 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.