AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : हार्दिक पांड्या आशिया कपच्या अंतिम फेरीत ठोकणार शतक, फक्त इतकं केलं की झालं…

आशिया कप 2025 स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. फलंदाजीत फार काही केलं नाही. पण गोलंदाजीत योगदान देत आहे. आता अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 9:25 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक