AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: अष्टपैलू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध ठोकणार शतक! इतकं केलं की झालं

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे मोठी संधी आहे. आता या संधीचं सोनं करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 6:12 PM
Share
आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...