AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: अष्टपैलू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध ठोकणार शतक! इतकं केलं की झालं

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे मोठी संधी आहे. आता या संधीचं सोनं करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 6:12 PM
Share
आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक