AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: अष्टपैलू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध ठोकणार शतक! इतकं केलं की झालं

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे मोठी संधी आहे. आता या संधीचं सोनं करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 6:12 PM
Share
आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.