AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Holi | टीम इंडियाच्या खेळाडूंची लग्नानंतरची पहिलीच होळी

राज्यासह देशभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंसाठी ही रंगपंचमी खास अशी आहे.

| Updated on: Mar 07, 2023 | 5:11 PM
Share
देशभरात होळी पेटवल्यानंतर उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. नवविवाहितांसाठी होळीचं विशेष महत्व असतं. टीम इंडियातील 4 खेळाडूंनी यंदा लग्नानंतर पहिल्यांदा होळी आणि रंगपंचमी साजरी करणार आहेत. लग्नानंतर कोणते खेळाडू आहेत जे रंगपंचमी साजरी करतील हे जाणून घेऊयात.

देशभरात होळी पेटवल्यानंतर उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. नवविवाहितांसाठी होळीचं विशेष महत्व असतं. टीम इंडियातील 4 खेळाडूंनी यंदा लग्नानंतर पहिल्यांदा होळी आणि रंगपंचमी साजरी करणार आहेत. लग्नानंतर कोणते खेळाडू आहेत जे रंगपंचमी साजरी करतील हे जाणून घेऊयात.

1 / 5
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले. मैदानात केएल जरी फ्लॉप असला, तरी तो  आपल्या पत्नीसह या सणाचा आनंद नक्कीच घेईल.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले. मैदानात केएल जरी फ्लॉप असला, तरी तो आपल्या पत्नीसह या सणाचा आनंद नक्कीच घेईल.

2 / 5
अक्षर पटेल 26 जानेवारी रोजी मेहा पटेल हीच्याशी लग्नबंधनात अडकला. लग्नानंतरच्या पहिल्या होळीत आता अक्षरवर कसा रंग चढतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अक्षर पटेल 26 जानेवारी रोजी मेहा पटेल हीच्याशी लग्नबंधनात अडकला. लग्नानंतरच्या पहिल्या होळीत आता अक्षरवर कसा रंग चढतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

3 / 5
टीम इंडियाचा शार्दुल ठाकूर याची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. शार्दुलने मिताली पारुळकरसोबत 27 फेब्रुवारीला सप्तपदी घेतल्या होत्या.

टीम इंडियाचा शार्दुल ठाकूर याची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. शार्दुलने मिताली पारुळकरसोबत 27 फेब्रुवारीला सप्तपदी घेतल्या होत्या.

4 / 5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा विवाहबद्ध झाला. दीपक 1 जून 2022 रोजी विवाहित झाला. त्याने जया भारद्वाज हीच्याशी लग्न केलं.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा विवाहबद्ध झाला. दीपक 1 जून 2022 रोजी विवाहित झाला. त्याने जया भारद्वाज हीच्याशी लग्न केलं.

5 / 5
Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....