AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final : टीम इंडियाने पहिल्या सहा चेंडूतच सामना गमावला! जाणून घ्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं

वनडे वर्ल्डकप पराभवाची सळ अजून काही संपलेली नाही. रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप उचलण्याचं स्वप्न भंगलं. तसेच कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. पण ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2003 साली असंच काहीसं घडलं होतं. पहिल्या सहा चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती.

| Updated on: Nov 20, 2023 | 9:25 PM
Share
पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

1 / 5
दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

2 / 5
झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

3 / 5
2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

4 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

5 / 5
Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....