IND vs AUS Final : टीम इंडियाने पहिल्या सहा चेंडूतच सामना गमावला! जाणून घ्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं

वनडे वर्ल्डकप पराभवाची सळ अजून काही संपलेली नाही. रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप उचलण्याचं स्वप्न भंगलं. तसेच कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. पण ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2003 साली असंच काहीसं घडलं होतं. पहिल्या सहा चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती.

| Updated on: Nov 20, 2023 | 9:25 PM
पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

1 / 5
दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

2 / 5
झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

3 / 5
2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

4 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.