AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात एकूण 48 कसोटी सामने खेळले आहेत. या 48 सामन्यांपैकी टीम इंडियाने 7 सामन्यात कांगारुंना पराभूत केलं आहे.

| Updated on: Dec 16, 2020 | 12:03 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आतापर्यंत  48 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा या 48 सामन्यांपैकी 29 सामन्यात पराभव झाला आहे. तर 12 सामने अनिर्णित सुटले आहेत. तर केवळ 7 सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 48 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा या 48 सामन्यांपैकी 29 सामन्यात पराभव झाला आहे. तर 12 सामने अनिर्णित सुटले आहेत. तर केवळ 7 सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

1 / 5
 टीम इंडिया 1980-81 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती.  यावेळेस 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. टीम इंडियाने या मालिकेतील शेवटचा सामना 59 धावांनी जिंकला होता. या सामन्यात गुंडप्पा विश्वनाथ टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी केली होती.

टीम इंडिया 1980-81 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. यावेळेस 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. टीम इंडियाने या मालिकेतील शेवटचा सामना 59 धावांनी जिंकला होता. या सामन्यात गुंडप्पा विश्वनाथ टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी केली होती.

2 / 5
2003 मध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात द वॉल अर्थात राहुल द्रविडने पहिल्या डावात  233 तर दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाचा विजय झाला. द्रविड टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

2003 मध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात द वॉल अर्थात राहुल द्रविडने पहिल्या डावात 233 तर दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाचा विजय झाला. द्रविड टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

3 / 5
टीम इंडियाने 2018-19 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात 2-1 च्या फरकाने कसोटी मालिका जिंकली.  चेतेश्वर पुजारा या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा हिरो ठरला.

टीम इंडियाने 2018-19 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात 2-1 च्या फरकाने कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजारा या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा हिरो ठरला.

4 / 5
याच दौऱ्यातील तिसरा सामनाही टीम इंडियाने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. या तिसऱ्या सामन्यात बुमराहने धमाकेदार कामगिरी केली.  बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्याचा हिरो ठरला.

याच दौऱ्यातील तिसरा सामनाही टीम इंडियाने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. या तिसऱ्या सामन्यात बुमराहने धमाकेदार कामगिरी केली. बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्याचा हिरो ठरला.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.