AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम

भारत आणि इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावावर टीम इंडियाची मजबूत पकड दिसली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल दाखवली आणि विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Feb 03, 2024 | 4:55 PM
Share
भारताने पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली होती. सकाळी डाव आटोपला आणि इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडने बेझबॉल रणनिती अवलंबत आक्रमक सुरुवात केली. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 253 धावांवर तंबूत परतला.

भारताने पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली होती. सकाळी डाव आटोपला आणि इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडने बेझबॉल रणनिती अवलंबत आक्रमक सुरुवात केली. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 253 धावांवर तंबूत परतला.

1 / 6
जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 6
बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स,  टॉम हार्टली  आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

3 / 6
भारताकडून कसोटीत कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने 6781 चेंडूत 150 विकेट्स घेतले. तर उमेश यादवने 7761 चेंडूत 150 विकेट्स, मोहम्मद शमीने 7755 चेंडूत 150, तर कपिल देवने 8378 चेंडूत 150 विकेट्स घेतले आहेत.

भारताकडून कसोटीत कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने 6781 चेंडूत 150 विकेट्स घेतले. तर उमेश यादवने 7761 चेंडूत 150 विकेट्स, मोहम्मद शमीने 7755 चेंडूत 150, तर कपिल देवने 8378 चेंडूत 150 विकेट्स घेतले आहेत.

4 / 6
बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

5 / 6
जसप्रीत बुमराहच्या नावावर 20.40 च्या सरासरीने 151 विकेट आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा चांगल्या सरासरीने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 16.43  च्या सरासरीने सिडनी बार्न्स आणि 20.53 च्या सरासरीने एलन डेव्हिडन यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहच्या नावावर 20.40 च्या सरासरीने 151 विकेट आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा चांगल्या सरासरीने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 16.43 च्या सरासरीने सिडनी बार्न्स आणि 20.53 च्या सरासरीने एलन डेव्हिडन यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.