1..2…3..4..5..! भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20त रचले इतके सारे विक्रम, वाचा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चौथा आणि निर्णायक सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचं वादळ घोंगावलं. दोघांनी शतकी खेळी करत दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. तसेच 20 षटकात 1 गडी गमवून विशालकाय 283 धावांचा डोंगर रचला. यासह भारताने या सामन्यात पाच विक्रम रचले आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
शरीरातील व्हिटामिन्स B-12 ची कमतरता कशी पूर्ण करणार ?
सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने काय होते ?
भारतच नव्हे तर या देशांचे राष्ट्रीय फूल देखील कमळच आहे
किडनीच्या समस्येत कोणते पदार्थ खाऊ नयेत...
उन्हाळ्यात असा आहार करा आणि फिट राहा
34 वर्षांची ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्य आणि फिटनेस पाहून...
