AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : मला गरज आहे, पत्रकाराच्या प्रश्नावर हेड कोच गंभीर असं का म्हणाला?

Gautam Gambhir Press Conference : भारताने वेस्ट इंडिजचा सलग दुसर्‍या सामन्यात मोठ्या फरकाने धुव्वा उडवत मालिका 2-0 ने पराभूत केलं. या मालिका विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका प्रश्नावर मस्करीत उत्तर दिलं. जाणून घ्या.

| Updated on: Oct 14, 2025 | 8:33 PM
Share
टीम इंडियाने मंगळवारी 14 ऑक्टोबरला दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने मात केली. भारताने यासह ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी  पत्रकार परिषदेला संबोधित केलं. "कॅप्टन शुबमन गिल याला मेंटल कंडीशनिग कोचची गरज आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गंभीरने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात. (Photo CrediT : PTI)

टीम इंडियाने मंगळवारी 14 ऑक्टोबरला दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने मात केली. भारताने यासह ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. "कॅप्टन शुबमन गिल याला मेंटल कंडीशनिग कोचची गरज आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गंभीरने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात. (Photo CrediT : PTI)

1 / 5
गंभीरने या प्रश्नाचं मस्करीत उत्तर दिलं. गंभीरच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. "सर्वात आधी मला याची गरज आहे", असं गंभीरने म्हटलं. (Photo CrediT : PTI)

गंभीरने या प्रश्नाचं मस्करीत उत्तर दिलं. गंभीरच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. "सर्वात आधी मला याची गरज आहे", असं गंभीरने म्हटलं. (Photo CrediT : PTI)

2 / 5
कोणत्याही स्थितीत मला टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आहे असं गंभीरने म्हटलं. "टीम जेव्हा जिंकत असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हा चांगल्या स्थितीत असतो. मात्र जेव्हा विजय होत नाही तेव्हा खेळाडूंना चांगल्या माहोलमध्ये ठेवायचं आहे", असं गंभीरने नमूद केलं. (Photo CrediT : PTI)

कोणत्याही स्थितीत मला टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आहे असं गंभीरने म्हटलं. "टीम जेव्हा जिंकत असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हा चांगल्या स्थितीत असतो. मात्र जेव्हा विजय होत नाही तेव्हा खेळाडूंना चांगल्या माहोलमध्ये ठेवायचं आहे", असं गंभीरने नमूद केलं. (Photo CrediT : PTI)

3 / 5
टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात  तब्बल 378 दिवसांनी कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात अखेरची कसोटी मालिका बांगलादेश विरुद्ध जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध (BGT) पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 बरोबरीत सोडवली.  (Photo CrediT : PTI)

टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात तब्बल 378 दिवसांनी कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात अखेरची कसोटी मालिका बांगलादेश विरुद्ध जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध (BGT) पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 बरोबरीत सोडवली. (Photo CrediT : PTI)

4 / 5
दरम्यान आता टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo CrediT : PTI)

दरम्यान आता टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo CrediT : PTI)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक