AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : भारताने पहिल्या मिनिटात आलेला दबाव झुगारून मलेशियावर केली मात, 4-1 ने नमवलं

भारताने गेल्या काही वर्षात हॉकी पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतही पदक मिळवलं. आता आशिया कप स्पर्धेतही भारताची आक्रमक बाजू दिसत आहे. सुपर 4 फेरीत भारताने मलेशियाला 4-1 नमवलं.

| Updated on: Sep 04, 2025 | 9:51 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुपर 4 फेरीतही तशी कामगिरी सुरु केली आहे. सुपर 4 मधील पहिला सामना कोरियाशी झाला. पण यात 2-2 अशी बरोबरी साधली. पण दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा धुव्वा उडवला.

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुपर 4 फेरीतही तशी कामगिरी सुरु केली आहे. सुपर 4 मधील पहिला सामना कोरियाशी झाला. पण यात 2-2 अशी बरोबरी साधली. पण दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा धुव्वा उडवला.

1 / 5
खरं तर मलेशियाची या सामन्यात पहिल्याच मिनिटात बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे भारतीय संघ दडपणात होता. पहिल्या मिनिटातच मलेशियाने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटत होतं.

खरं तर मलेशियाची या सामन्यात पहिल्याच मिनिटात बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे भारतीय संघ दडपणात होता. पहिल्या मिनिटातच मलेशियाने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटत होतं.

2 / 5
पहिल्या गोलची बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला 17 मिनिटं झुंज द्यावी लागली. पण भारताने आक्रमक बाणा काही सोडला नाही. 17 व्या मिनिटाला मनप्रीत सिंहने गोल मारला आणि सामना बरोबरीत आणला.

पहिल्या गोलची बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला 17 मिनिटं झुंज द्यावी लागली. पण भारताने आक्रमक बाणा काही सोडला नाही. 17 व्या मिनिटाला मनप्रीत सिंहने गोल मारला आणि सामना बरोबरीत आणला.

3 / 5
भारताने 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर मलेशियाला कंबरडं मोडलं. पुढच्या 7 मिनिटात धडाधड दोन गोल मारले. त्यामुळे सामना मलेशियाच्या हातून निसटला. 19 व्या मिनिटाला सुखजीत सिंह, 24 व्या मिनिटाला शिलानंद लाकडा याने गोल मारला. त्यामुळे मलेशियाचा कमबॅकच्या आशा जवळपास मावळल्या होत्या.

भारताने 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर मलेशियाला कंबरडं मोडलं. पुढच्या 7 मिनिटात धडाधड दोन गोल मारले. त्यामुळे सामना मलेशियाच्या हातून निसटला. 19 व्या मिनिटाला सुखजीत सिंह, 24 व्या मिनिटाला शिलानंद लाकडा याने गोल मारला. त्यामुळे मलेशियाचा कमबॅकच्या आशा जवळपास मावळल्या होत्या.

4 / 5
दुसऱ्या सत्रातील 38 व्या मिनिटात अनुभवी विवेक सागर प्रसादने चौथा गोल मारला. त्यामुळे हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला. त्यानंतर एकही गोल झाला नाही. हा सामना भारताने 4-1 ने जिंकला. खरं तर पहिल्या मिनिटाला मलेशियाने केलेल्या गोलनंतर असं कमबॅक करणं कठीण असतं. पण भारतीय संघाने ते करून दाखवलं. (सर्व फोटो- Hockey India Twitter)

दुसऱ्या सत्रातील 38 व्या मिनिटात अनुभवी विवेक सागर प्रसादने चौथा गोल मारला. त्यामुळे हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला. त्यानंतर एकही गोल झाला नाही. हा सामना भारताने 4-1 ने जिंकला. खरं तर पहिल्या मिनिटाला मलेशियाने केलेल्या गोलनंतर असं कमबॅक करणं कठीण असतं. पण भारतीय संघाने ते करून दाखवलं. (सर्व फोटो- Hockey India Twitter)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.