AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कपसाठी टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज निश्चित! कोण ते जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात टीम इंडिया जाहीर केली जाईल. या संघात कोण असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा असल्याने युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 10:43 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आशिया कप स्पर्धेत कोणते खेळाडू असतील याबाबत चर्चा रंगली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या संघात असतील की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. शुबमन गिलला संधी मिळू शकते. पण यशस्वीबाबत अजून तरी काहीच स्पष्ट नाही.

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आशिया कप स्पर्धेत कोणते खेळाडू असतील याबाबत चर्चा रंगली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या संघात असतील की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. शुबमन गिलला संधी मिळू शकते. पण यशस्वीबाबत अजून तरी काहीच स्पष्ट नाही.

1 / 6
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा टॉप 5 फलंदाजामध्ये असू शकतो. त्याची निवड निश्चित असून सलामीला उतरेल. तसेच संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये संजू सॅमसन-अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा टॉप 5 फलंदाजामध्ये असू शकतो. त्याची निवड निश्चित असून सलामीला उतरेल. तसेच संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये संजू सॅमसन-अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

2 / 6
युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली  होती. तिलक वर्मा आशिया कपमध्येही या स्थानावर मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती. तिलक वर्मा आशिया कपमध्येही या स्थानावर मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

3 / 6
सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून दिसणार हे निश्चित आहे. गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेला सूर्यकुमार आता पूर्णपणे फिट झाला आहे. फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल हे निश्चित आहे.

सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून दिसणार हे निश्चित आहे. गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेला सूर्यकुमार आता पूर्णपणे फिट झाला आहे. फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल हे निश्चित आहे.

4 / 6
हार्दिक पंड्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये मजबूत फलंदाजांसह प्लेइंग इलेव्हन तयार करेल, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

हार्दिक पंड्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये मजबूत फलंदाजांसह प्लेइंग इलेव्हन तयार करेल, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

5 / 6
शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचं झालं तर   तर सलामीवीर फलंदाज बदलावे लागतील. त्यामुळे संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवावे लागेल आणि गिलला सलामीवीर म्हणून संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचं झालं तर तर सलामीवीर फलंदाज बदलावे लागतील. त्यामुळे संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवावे लागेल आणि गिलला सलामीवीर म्हणून संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.