AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाचा सामना अवघ्या 60 रुपयांत पाहता येणार, क्रिकेट बोर्डाची घोषणा

Indian Cricket Team : क्रिकेट चाहत्यांचं स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचं स्वप्न असतं. मात्र कधी पैशांमुळे तर कधी तिकीट उपलब्ध नसल्याने स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं. मात्र हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा सामना हा अवघ्या 60 रुपयांत पाहता येणार आहे. जाणून घ्या.

| Updated on: Oct 20, 2025 | 1:59 PM
Share
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.  सलामीचा सामना हा 14 नोव्हेंबरपासून कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीला दिवाळीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या तिकाटाचे किमान दर हे 60 रुपये आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माबिती दिली आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सलामीचा सामना हा 14 नोव्हेंबरपासून कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीला दिवाळीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या तिकाटाचे किमान दर हे 60 रुपये आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माबिती दिली आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
चाहते डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो एपद्वारे या सामन्याचं तिकीट खरेदी करु शकतात. या सामन्याच्या एका दिवसाच्या तिकीटाची रक्कम 60 रुपये इतकी असेल, अशी माहिती क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून देण्यात आली. (Photo Credit : PTI)

चाहते डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो एपद्वारे या सामन्याचं तिकीट खरेदी करु शकतात. या सामन्याच्या एका दिवसाच्या तिकीटाची रक्कम 60 रुपये इतकी असेल, अशी माहिती क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून देण्यात आली. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीच जेतेपद पटकावलं होतं. तसेच टीम इंडियाने नुकतंच विंडीजला मायदेशात 2-0 ने पराभूत केलं होतं. (Photo Credit : PTI)

दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीच जेतेपद पटकावलं होतं. तसेच टीम इंडियाने नुकतंच विंडीजला मायदेशात 2-0 ने पराभूत केलं होतं. (Photo Credit : PTI)

4 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....