AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 RR vs RCB : राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरुचं प्लेऑफचं गणित कसं असेल? जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेतील 54 सामने पार पडले आहेत. मात्र अजूनही एकही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. सर्व काही जर तर वर अवलंबून आहे. राजस्थान विरुद्ध बंगळुरु यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. त्यामुळे विराटच्या बंगळुरु संघाचं काय? प्लेऑफचं समीकरण समजून घ्या.

| Updated on: May 13, 2023 | 1:38 PM
Share
आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेसह प्लेऑफचं चित्र बदलत आहे. त्यामुळे कोण ऐन क्षणी प्लेऑफमध्ये जागा मिळवेल सांगता येत नाही. (Photo : BCCI/IPL)

आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेसह प्लेऑफचं चित्र बदलत आहे. त्यामुळे कोण ऐन क्षणी प्लेऑफमध्ये जागा मिळवेल सांगता येत नाही. (Photo : BCCI/IPL)

1 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 11 पैकी पाच सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुण आणि  -0.345 च्या धावगतीसह सहाव्या स्थानी आहे. (Photo : BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 11 पैकी पाच सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुण आणि -0.345 च्या धावगतीसह सहाव्या स्थानी आहे. (Photo : BCCI/IPL)

2 / 6
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन सामने उरले आहेत. त्यापैकी एक 14 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. (Photo : BCCI/IPL)

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन सामने उरले आहेत. त्यापैकी एक 14 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. (Photo : BCCI/IPL)

3 / 6
प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. राजस्थानला पराभूत केल्यास आरसीबीचे 12 गुण होतील. तर राजस्थानकडे एकच संधी उरेल. राजस्थानचा शेवटचा सामना पंजाबसोबत आहे. तर बंगळुरुला दोन सामने खेळायचे आहे. (Photo : BCCI/IPL)

प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. राजस्थानला पराभूत केल्यास आरसीबीचे 12 गुण होतील. तर राजस्थानकडे एकच संधी उरेल. राजस्थानचा शेवटचा सामना पंजाबसोबत आहे. तर बंगळुरुला दोन सामने खेळायचे आहे. (Photo : BCCI/IPL)

4 / 6
आरसीबीने तिन्ही सामने जिंकल्यास चौथ्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. आरसीबीला राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद आणि गुजरातशी सामना करायचा आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीने तिन्ही सामने जिंकल्यास चौथ्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. आरसीबीला राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद आणि गुजरातशी सामना करायचा आहे. (Photo : BCCI/IPL)

5 / 6
आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.