मुंबई इंडियन्ससाठी पुढचे चार सामने खूपच महत्त्वाचे, का आणि कसे ते समजून घ्या
मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. आता पुढे काय? कसं होणार? वगैरे वगैरे. एकंदरीत मुंबईचा पुढचा प्रवास हा कठीण असणार आहे यात शंका नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तर रनरेटवरही विपरीत परिणाम झाला आहे. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या ट्रॅकवर परतण्यासाठी चार सामने महत्त्वाचे आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
रोज पाच किलोमीटर चालल्याने काय होते ?
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याचे काय फायदे ?
या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक, टेस्टमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर बॉलर कोण?
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..
ही 34 वर्षांची अभिनेत्री सौंदर्यामध्ये श्वेता तिवारीला देते टक्कर, फिटनेस पाहून...
