दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया संकटात, पण कुलदीप फलंदाजी रचला अनोखा विक्रम, जाणून घ्या
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दक्षिण अफ्रिकेने केलेल्या 489 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 201 धावा करू शकली. मधल्या फळीतील फलंदाज फेल गेले असताना कुलदीप यादवने मात्र चांगला डिफेन्स केला. यासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
