दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया संकटात, पण कुलदीप फलंदाजी रचला अनोखा विक्रम, जाणून घ्या
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दक्षिण अफ्रिकेने केलेल्या 489 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 201 धावा करू शकली. मधल्या फळीतील फलंदाज फेल गेले असताना कुलदीप यादवने मात्र चांगला डिफेन्स केला. यासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
