AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 क्वॉलिफायर 2 सामन्यात तसंच काही घडलं तर मुंबई असेल चॅम्पियन! असं का ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय संघ अंतिम फेरीत आरसीबीशी लढणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याकडे लक्ष लागून आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे.

| Updated on: May 31, 2025 | 3:40 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. दोन सामन्यानंतर जेतेपदाचा निकाल लागणार आहे. आरसीबीने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. तर 1 जून रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीतील दुसऱ्या संघाचा फैसला होणार आहे. (फोटो- पीटीआय)

आयपीएल 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. दोन सामन्यानंतर जेतेपदाचा निकाल लागणार आहे. आरसीबीने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. तर 1 जून रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीतील दुसऱ्या संघाचा फैसला होणार आहे. (फोटो- पीटीआय)

1 / 5
आरसीबीने पंजाब किंग्सला क्वॉलिफायर 1 फेरीत पराभूत केलं होतं. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करून क्वॉलिफायर 2 मध्ये जागा मिळवली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा आकडा चांगला आहे आणि आरसीबीचं टेन्शन वाढवू शकतं. (फोटो- पीटीआय)

आरसीबीने पंजाब किंग्सला क्वॉलिफायर 1 फेरीत पराभूत केलं होतं. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करून क्वॉलिफायर 2 मध्ये जागा मिळवली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा आकडा चांगला आहे आणि आरसीबीचं टेन्शन वाढवू शकतं. (फोटो- पीटीआय)

2 / 5
आयपीएलमध्ये 2011 पासून प्लेऑफ सामन्यांची सुरुवात झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने चार वेळा क्वॉलिफायर 2 सामना खेळला आहे. यावेळी 2 सामने जिंकले, ते सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 सामना जिंकला, तेव्हा जेतेपद मिळवलं आहे. (फोटो- पीटीआय)

आयपीएलमध्ये 2011 पासून प्लेऑफ सामन्यांची सुरुवात झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने चार वेळा क्वॉलिफायर 2 सामना खेळला आहे. यावेळी 2 सामने जिंकले, ते सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 सामना जिंकला, तेव्हा जेतेपद मिळवलं आहे. (फोटो- पीटीआय)

3 / 5
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान संघाचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात सीएसकेचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. 2017 मध्येही त्यांनी क्वालिफायर 2 जिंकला होता आणि नंतर अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा पराभव केला होता. (फोटो- पीटीआय)

मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान संघाचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात सीएसकेचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. 2017 मध्येही त्यांनी क्वालिफायर 2 जिंकला होता आणि नंतर अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा पराभव केला होता. (फोटो- पीटीआय)

4 / 5
क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सला हरवणे मुंबई इंडियन्ससाठी वाटते तितकं सोपे असणार नाही. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 17 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर 16 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या साखळी फेरीतही पंजाब किंग्सने मुंबईचा धुव्वा उडवला आहे. (फोटो- पीटीआय)

क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सला हरवणे मुंबई इंडियन्ससाठी वाटते तितकं सोपे असणार नाही. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 17 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर 16 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या साखळी फेरीतही पंजाब किंग्सने मुंबईचा धुव्वा उडवला आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.