दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी युवा अष्टपैलू खेळाडूचं संघात पुनरागमन, झालं असं की…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेलं. अन्यथा मालिका तर गमवावी लागेल, इतकंच काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणितही बिघडेल. असं असताना संघात एक बदल होण्याची शक्यता आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
