दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी युवा अष्टपैलू खेळाडूचं संघात पुनरागमन, झालं असं की…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेलं. अन्यथा मालिका तर गमवावी लागेल, इतकंच काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणितही बिघडेल. असं असताना संघात एक बदल होण्याची शक्यता आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
जीवनाची 7 आश्चर्यकारक तथ्ये जी तुम्हाला हादरवून सोडतील
या 7 देशात नागरिकत्व मिळवणे सर्वात अवघड काम
अप्रतिम सौंदर्य, श्रुती मराठेच्या या लुकवर चाहते घायाळ
जायफळ अधिक प्रमाणात सेवन करताय? व्हा सावध, होतील वाईट परिणाम
