AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी युवा अष्टपैलू खेळाडूचं संघात पुनरागमन, झालं असं की…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेलं. अन्यथा मालिका तर गमवावी लागेल, इतकंच काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणितही बिघडेल. असं असताना संघात एक बदल होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 18, 2025 | 6:06 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलचं खेळणं कठीण दिसत आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलचं खेळणं कठीण दिसत आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नितीश कुमार रेड्डीची निवड झाली होती. पण कोलकाता कसोटी सामन्यापूर्वी त्याला संघातून वगळण्यात आलं आणि दक्षिण अफ्रिका अ संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यास पाठवलं.  (फोटो- PTI)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नितीश कुमार रेड्डीची निवड झाली होती. पण कोलकाता कसोटी सामन्यापूर्वी त्याला संघातून वगळण्यात आलं आणि दक्षिण अफ्रिका अ संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यास पाठवलं. (फोटो- PTI)

2 / 5
पण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याचं खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. (Photo- Getty Images)

पण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याचं खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. (Photo- Getty Images)

3 / 5
नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलची जागा नितीशकुमार रेड्डी घेण्याची शक्यता आहे. तसेच, गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.  (Photo: PTI)

नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलची जागा नितीशकुमार रेड्डी घेण्याची शक्यता आहे. तसेच, गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.  (Photo: PTI)

4 / 5
भारताचा कसोटी संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.  (Photo- Getty Images)

भारताचा कसोटी संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.  (Photo- Getty Images)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.