AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakhar Chaturvedi याने रचला इतिहास, युवराजचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

Prakhar Chaturvedi 404 Runs | प्रखर चतुर्वेदी याने कमी वयात मोठा कारमाना केला आहे. प्रखरने युवराज सिंहचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध नाबाद 404 धावांची खेळी केली.

| Updated on: Jan 16, 2024 | 5:05 PM
Share
कर्नाटकच्या प्रखर चर्तुवेदी या युवा फलंदाजाने साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 404  धावांची तडाखेदार नाबाद खेळी केली.  यासह प्रखरने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला.

कर्नाटकच्या प्रखर चर्तुवेदी या युवा फलंदाजाने साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 404 धावांची तडाखेदार नाबाद खेळी केली. यासह प्रखरने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 6
प्रखरने नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 638 चेंडूत नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 46 चौकार आणि 3 सिक्स लगावले.

प्रखरने नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 638 चेंडूत नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 46 चौकार आणि 3 सिक्स लगावले.

2 / 6
प्रखरने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 809 धावांपर्यंत मजल मारली. प्रखर कूच बिहारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

प्रखरने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 809 धावांपर्यंत मजल मारली. प्रखर कूच बिहारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

3 / 6
प्रखरच्या आधी 4 दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक मोठ्या खेळीचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. मात्र प्रखरने 404 धावा करत युवराजला मागे टाकलं.

प्रखरच्या आधी 4 दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक मोठ्या खेळीचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. मात्र प्रखरने 404 धावा करत युवराजला मागे टाकलं.

4 / 6
भारतातील अंडर 19 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. विजयने 2011-12 साली आसाम विरुद्ध नाबाद 451 धावा केल्या होत्या

भारतातील अंडर 19 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. विजयने 2011-12 साली आसाम विरुद्ध नाबाद 451 धावा केल्या होत्या

5 / 6
युवराज सिंह याने 2000 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला होता. युवराजने तेव्हा 358 धावा केल्या होत्या. मात्र आता प्रखरने युवराजला मागे टाकलं आहे.

युवराज सिंह याने 2000 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला होता. युवराजने तेव्हा 358 धावा केल्या होत्या. मात्र आता प्रखरने युवराजला मागे टाकलं आहे.

6 / 6
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.