Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला
निशांत सिंधू यानं फायनलमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजी एका बाजून सावरली. निशांत सिंधू यानं झळकावलेलं अर्धशतक क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिल. निशांत सिंधू यानं फायनलमध्ये चार चौकर आणि एका षटकारासह नाबाद 50 धावा केल्या.
Non Stop LIVE Update
Most Read Stories