ऑस्ट्रेलियात रवींद्र जडेजा सचिन-विराटपेक्षा ठरला सरस, आकडेवारी पाहून तुम्हीही तसंच म्हणाल
गाबा कसोटीत केएल राहुनंतर रवींद्र जडेजाने भारताचा डाव सावरला. भारतीय संघ संकटात असताना अर्धशतकी खेळी. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या करता आली आणि फॉलोऑन टाळण्यास मदत झाली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियात तिसरं अर्धशतक ठोकलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
