IND vs ENG : आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल, विराट कोहलीचं टेन्शन वाढलं!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
उन्हाळ्यात पोटाचे आरोोग्य कसे चांगले राखावे ?
किती हॉट दिसतेय.., मराठी अभिनेत्रीने शेअर बोल्ड अंदाज, फोटो पाहून..
तुम्हाला करोडपती बनवू शकतात या चांगल्या सवयी..
सूर्य नमस्काराने अखेर किती कॅलरी बर्न होते ?
सौर मंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे संघ, पहिल्या स्थानी कोण?
