IND vs ENG : आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल, विराट कोहलीचं टेन्शन वाढलं!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
सूर्याच्या निशाण्यावर विराट विक्रम, एका मोठ्या खेळीची गरज, रेकॉर्ड काय?
दीपिका पादुकोणला कोण म्हणेल एका मुलीची आई... फोटो पाहून म्हणाल..
वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?
वेगाने वाढतील केस, कोंडाही दूर होईल, या तेलांचा वापर करा
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी अंड खाणं टाळा
श्वेता तिवरी हिच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
