IND vs ENG : आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल, विराट कोहलीचं टेन्शन वाढलं!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
