AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : सेमीफायनल भारत कशी गाठणार? तीन संघांविरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला असून आता सुपर 8 फेरीचे वेध लागला आहे. या फेरीतून उपांत्य फेरीचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे सुपर आठ फेरीतील तीन सामने प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे आहे. या फेरीत चार संघांचा प्रवास थांबणार आहे तर चार पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. चला जाणून टीम इंडिया कोणत्या संघांसोबत लढणार आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?

| Updated on: Jun 18, 2024 | 2:59 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

1 / 6
टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

2 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

3 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

4 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

5 / 6
वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

6 / 6
Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....