AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : सेमीफायनल भारत कशी गाठणार? तीन संघांविरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला असून आता सुपर 8 फेरीचे वेध लागला आहे. या फेरीतून उपांत्य फेरीचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे सुपर आठ फेरीतील तीन सामने प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे आहे. या फेरीत चार संघांचा प्रवास थांबणार आहे तर चार पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. चला जाणून टीम इंडिया कोणत्या संघांसोबत लढणार आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?

| Updated on: Jun 18, 2024 | 2:59 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

1 / 6
टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

2 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

3 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

4 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

5 / 6
वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

6 / 6
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.