AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : सेमीफायनल भारत कशी गाठणार? तीन संघांविरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला असून आता सुपर 8 फेरीचे वेध लागला आहे. या फेरीतून उपांत्य फेरीचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे सुपर आठ फेरीतील तीन सामने प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे आहे. या फेरीत चार संघांचा प्रवास थांबणार आहे तर चार पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. चला जाणून टीम इंडिया कोणत्या संघांसोबत लढणार आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?

| Updated on: Jun 18, 2024 | 2:59 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

1 / 6
टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

2 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

3 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

4 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

5 / 6
वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.

6 / 6
Follow Us
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?