AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड मिळून आयोजित करत आहे. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तर अंतिम सामना 8 मार्चला होईल. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोत होईल.

| Updated on: Nov 26, 2025 | 4:39 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

1 / 5
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे.  भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

2 / 5
सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

3 / 5
उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

4 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक