AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड मिळून आयोजित करत आहे. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तर अंतिम सामना 8 मार्चला होईल. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोत होईल.

| Updated on: Nov 26, 2025 | 4:39 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

1 / 5
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे.  भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

2 / 5
सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

3 / 5
उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

4 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

5 / 5
Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.