AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड मिळून आयोजित करत आहे. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तर अंतिम सामना 8 मार्चला होईल. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोत होईल.

| Updated on: Nov 26, 2025 | 4:39 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

1 / 5
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे.  भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

2 / 5
सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

3 / 5
उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

4 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)

5 / 5
Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट