भारत पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान हे क्रीडाविश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले की क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचतो. खासकरून क्रिकेट सामन्यात आमनेसामने आले की त्याला युद्धासारख्या भावना प्राप्त होतात. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कुरापतींनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध मोडले आहेत. त्यामुळे द्विपक्षीय सामनेही होत नाहीत.फक्त आयसीसी, आशिया आणि ऑलिम्पिक अशा मोठ्या स्पर्धेतच दोन्ही संघ आमनेसामने येतात.
T20 WC 2026 : भारत पाकिस्तान उपांत्य की अंतिम फेरीत भिडणार? जाणून घ्या आयसीसीचा नियम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आहे. शेवटच्या सामन्यातील निकालानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली तर काय?
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 28, 2026
- 5:10 pm
IND vs PAK : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, सामना केव्हा? जाणून घ्या
India vs Pakistan Womens T20i World Cup 2026 : क्रिकेट चाहत्यांना टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Feb 24, 2026
- 4:27 pm
T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला अंक सुरू झाला आहे. साखळी फेरीतील लढती संपल्या असून सुपर 8 फेरीचा थरार सुरू होणार आहे. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. पण या टप्प्यात कसं गणित असेल तर जाणून घेऊयात.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 20, 2026
- 6:19 pm
भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?
भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की द्वंद्व असतं. मग स्पर्धेचा निकाल काहीही असो.. या सामन्यात विजय मिळवला तरी दोन्ही देशाच्या क्रीडाप्रेमींचा जीव थंड होतो. या सामन्याचं किती वेड आहे हे दिसून येते. प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीवरून पुन्हा हे अधोरेखित झालं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 20, 2026
- 5:47 pm
भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता सुपर 8 फेरीच्या टप्प्यात आली आहे. आता या टप्प्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी 8 संघ लढणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी प्रशिक्षकाने उपांत्य फेरीच्या चार संघांबाबत भाकीत वर्तवलं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या चार संघांना पसंती दिली ते..
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 20, 2026
- 4:37 pm
खरंच नो हँडशेक! भारत पाकिस्तान वादावर दिग्गजाने केला खुलासा, बंद दरवाजा आड काय घडतं?
IND vs PAK: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 61 धावांनी लोळवलं. दुसरीकडे, नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. आता या वादावर दिग्गज क्रिकेटपटूने मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 20, 2026
- 3:42 pm
T20i World Cup : पाकिस्तान विरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फंलदाज
टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Feb 19, 2026
- 4:06 am
T20 WC 2026: सुपर 8 फेरीत पाकिस्तानची एन्ट्री, उपांत्य फेरीत भारताविरुद्ध होणार लढत? असं असेल गणित
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 चं चित्र स्पष्ट झालं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहे. पण उपांत्य फेरीत हे संघ भिडू शकतात. कसं काय ते समजून घ्या
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 18, 2026
- 8:00 pm
IND vs PAK : भारताकडून पाकची धूळधाण, लाजिरवाण्या पराभवामुळे मोहसिन नक्वी संतापले, संघाला डायरेक्ट सुनावलं..
T20 World Cup : रविवारी कोलंबोत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानची धूळधाण उडवली. टीमन इंडियाने शानदार प्रदर्शन करत पाकिस्तानला 61 धावांनी हरवलं. मात्र संघाचा हा पराभव, लाजिरवाणी कामगिरी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींना खूप झोंबली. सामना संपण्यापूर्वीच ते स्टेडियममध्येनिघून गेले. एवढंच नव्हे तर त्यांनी मेसेज पाठवून पाकिस्तांनी संघाला चांगलंच सुनावलं देखील..
- manasi mande
- Updated on: Feb 17, 2026
- 1:42 pm
पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्याने केलं असं काही, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना संपला, पण चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही. भारताने या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे, हार्दिक पांड्याची राष्ट्रगीतावेळी केलेली कृती व्हायरल होत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 16, 2026
- 8:02 pm
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची दिग्गज क्रिकेटपटूने लाज काढली, काय चुकलं ते शिव्या देऊन सांगितलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरूद्धचा सामना गमावल्यानंतर कर्णधार सलमान आगा रडारवर आला आहे. पाकिस्तानात त्याच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने तर भर कार्यक्रमात शिव्या घातल्या. तसेच कुठे काय चुकलं ते सांगून टाकलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 16, 2026
- 5:48 pm
आता पुन्हा संधी नाही! भारताविरूद्धचा पराभव पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंना पडणार महागात
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी लोळवलं. यामुळे पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं स्थान डळमळीत झालं आहे. आता शेवटच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. असं असताना दोन स्टार खेळाडूंना संघातून बाहेर करण्याची शक्यता वाढली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 16, 2026
- 5:21 pm